बलुतं हे वास्तव जीवनाचा कलात्मपूर्ण प्रत्यय आणून देणारे आत्मकथन असून त्यामुळे मराठी वाङ्मयात एक नवी मोलाची भर पडलेली आहे. मित्राशी हितगुज करावे अशा पद्धतीने या आत्मकथनाची लेखन रचना आणि निवेदनशैली आहे. त्यासाठी दया पवार यांनी साधी, सोपी, ओघवती व अनलंकृत भाषा वापरली आहे. कधीकधी ही भाषा काव्यात्म वळणही घेते.
Previous Post
सुसूत्र लेखन Next Post
The Old Man and the Sea Related Posts
Share“The book “ The Psychology of Money “ is one of the finest books written by Morgan Housel. It explores...
Shareडॉ. सागर भालेराव आणि अनिकेत घुले या चळवळीतील तरुणांनी लिहिलेले ‘युवक व युवतींसाठी: लोकशाहीच गाईड‘ हे लोक प्रबोधिनी, महाराष्ट्र बेला...
Share Mrs. Sudha Murthy started her service to the society by uplifting the devadasi community who were into prostitution to make their...
