बलुतं हे वास्तव जीवनाचा कलात्मपूर्ण प्रत्यय आणून देणारे आत्मकथन असून त्यामुळे मराठी वाङ्मयात एक नवी मोलाची भर पडलेली आहे. मित्राशी हितगुज करावे अशा पद्धतीने या आत्मकथनाची लेखन रचना आणि निवेदनशैली आहे. त्यासाठी दया पवार यांनी साधी, सोपी, ओघवती व अनलंकृत भाषा वापरली आहे. कधीकधी ही भाषा काव्यात्म वळणही घेते.
Previous Post
सुसूत्र लेखन Next Post
The Old Man and the Sea Related Posts
ShareBook Reviewed by DRORE NAMRATA RAJENDRA, SYBA Vidya Amrut Dnyan Prathisthan’s Arts, Science, Commerce College Shirsondi, Tal. Malegaon प्रफुल्ल वानखेडे...
Shareमला हि कादंबरी फार आवडली कारण मी त्या भागातला आहे. आणि लेखकांनी जे लिखाण केले आहे ते मी लहानपणी स्वत...
ShareA Short Life of Swami Vivekananda,” authored by Swami Tejasananda, presents a concise yet profound exploration of the life and...
