पुस्तकात भगवान बुद्ध, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस यांच्यासारख्या महापुरूषांच्या शिकवणीची शिदोरी आहे. गांधीजी, टिळक, टागोर, नेहरुंच्या विचारांचा परिसस्पर्श आहे. साने गुरुजी, खांडेकर, शिरवाडकर, पु. ल. यशवंतराव यांच्या साहित्यिक प्रतिभेचे दर्शन आहे. शाहू महाराज, गाडगेबाबा, मदर तेरेसा, डाॅ. कलाम यांच्या मानवतेचा कैवार आहे. आणखीही कित्येकांच्या जीवनातील नाट्यमय प्रसंगाची मुद्रा या पुस्तकात कोरलेली आहे.
Previous Post
(स्फुट लेखसंग्रह) Next Post
एक भाकर तीन चुली Related Posts
ShareBook Reviewed by प्रिती रामलगन दास(12 वी कला) सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेले मराठी पुस्तक...
ShareDR.SHINDE PUNAM PANDURANG, Assistant Professor (punamsable03@gmail.com) Marathwada Mitra Mandal’s College of Commerce Pune. • प्रस्तावना (Introduction) • शीर्षक आणि लेखक:...
Shareमाणसाच्या आर्थिक दृष्टिकोनाला चालना देणारे पुस्तक – ‘गोष्ट पैशापाण्याची’ नाव – माहेश्वरी गोरडे (एम.ए. प्रथम वर्ष) ग्रंथालय आणि माहितीशास्र विभाग,...
