कादंबरी

Showing 9-12 Of 33 Books

बलुतं

By

बलुतं  हे मराठी भाषेतील पहिले प्रकाशित दलित आत्मकथन होय. दगडू मारुती पवार यांच्या चाळीस वर्षाच्या जीवनप्रवासाची आत्मकहाणी या आत्मकथनात मांडली आहे. समाजव्यवस्थेने तुडवलेल्या, दुःखाग्नीने  पोळलेल्या दगडूची ही कहाणी आहे.

तराळ अंतराळ

By

 बहुजन समाजातील एक मुलगा अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून वर येऊन आपल्या समाजाला सुशिक्षित करण्याचे स्वप्न बघतो आणि त्याच कार्यात कार्यमग्न राहतो, ही कहाणी विलक्षण अस्वस्थ करणारी आहे. समाजापुढे आणि येणाऱ्या प्रत्येक

आमचा बाप आन आम्ही

By

सर्व कष्ट सोसत, दारिद्र्य वागवत, रात्र रात्र जागवत अभ्यास करणारी, त्यांची ध्येयवेडी मुलं त्या आईबापांची कूस उजळवून टाकणारी निघाली, हे त्यांच्या अखंड परिश्रमाला आलेलं फळ. ‘आमचा बाप आन् आम्ही’ हे

पानिपत

By Patil Vishwas

पानिपतच युद्ध हि महाराष्ट्रच्या काळजात  गेली  अडीचशे वर्ष रुतनारी ऐतिहासिक घटना .आणि या घटनेवरची पानिपत हि विश्वास पाटील यांची लाखो वाचकांच्या हृदयात घर केलेली ऐतिहासिक कादंबरी