अग्निपंख

By A p j Abdul kalam

Share

अग्निपंख: आत्मचरित्र ए. पी. जे. अब्दुल कलाम

Share

अग्निपंख: आत्मचरित्र ए. पी. जे. अब्दुल कलाम

Original Title

अग्निपंख

Publish Date

1999-01-01

Published Year

1999

Publisher, Place

Total Pages

179

ISBN

978-8174348807

ISBN 10

8174341447

ISBN 13

978-8174348807

Format

Soft Cover

Country

India

Language

Marathi

Readers Feedback

अग्निपंख: आत्मचरित्र ए. पी. जे. अब्दुल कलाम

Sharyu Kekane, S.Y., B. Tech., CSD, K. K. Wagh Institute of Engineering Education and Research, Nashik अग्निपंख हे पुस्तक भारताच्या माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम...Read More

Sharyu Kekane, S.Y., B. Tech., CSD, K. K. Wagh Institute of Engineering Education and Research, Nashik

Sharyu Kekane, S.Y., B. Tech., CSD, K. K. Wagh Institute of Engineering Education and Research, Nashik

×
अग्निपंख: आत्मचरित्र ए. पी. जे. अब्दुल कलाम
Share

Sharyu Kekane, S.Y., B. Tech., CSD, K. K. Wagh Institute of Engineering Education and Research, Nashik

अग्निपंख हे पुस्तक भारताच्या माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित आहे. या पुस्तकात डॉ कलाम यांनी आपली जीवनगाथा, त्यांच्या संघर्षाचा तपशील व त्यांचा राष्ट्रसेवेसाठीचा प्रवास आणि देशासाठी केलेले काम सांगितले आहे हे पुस्तक डॉ कलाम यांच्या विचारांचा आणि त्यांच्या ध्येयांचा एक संकलन आहे.

पुस्तकाची सुरुवात त्यांच्या बालपणापासून होते, जेथे ने एका गरीब कुटुंबातून आले होते. त्यांच्याकडून घेतलेली प्रेरणा, त्यांची मेहनत, त्यांचे ध्येय, आणि त्याच्या पाठीमागील संघर्ष हे सर्व स्पष्टपणे वाचकांपर्यंत पोहोचवले आहे. डॉ. कलाम यांनी जसे विविध टप्प्यांवर देशसेवा केली, तसेच आपल्या जीवनातील शंकेवर त्यांनी विजय कसा मिळवला. हे पुस्तक आपल्याला सांगते त्यांचा विश्वास होता की ही परिस्थिती कशीही असली तरी, जर आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम असेल तर कोणतेही गोष्ट अशक्य नाही.

अग्निपंख हे केवळ एक आत्मचरित्र नाही, तर भारताच्या युवा पिढीसाठी एक प्रेरणा आहे. डॉ कलाम यांनी आपल्या अनुभवांच्या माध्यमातून युवकांना त्याच्या कर्तृत्वाची ओळख आणि देशाच्या विकासात त्यांची भूमिका समजावली आहे. ते म्हणतात, “आपण जेव्हा खूप विचार करतो, तव्हा आपली क्षमता ओळखू शकतो.” या विचारातूनच वाचकांना एक मजबूत प्रेरणा मिळते की, जरी परिस्थिती कठीण असली तरी, आपल्याला आपली क्षमता दाखवायला हवी.

पुस्तकाच्या मध्यभागात डॉ. कलाम यांनी आपल्या कामात असलेल्या अव्हानांचे आणि देशासाठी केलेल्या योगदानाच तपशील दिले आहेत. भारताच्या अंतराळ योजनेपासून ने रक्षा क्षेत्रातील सुधारणा, त्यांनी सर्वत्र कागद‌प्रत्रांमध्ये उल्लेख केला आहे. विशेषतः त्यांच्या ‘अग्रेयाचे संरक्षण’ या बाबीवर त्यांनी सांगितले आहे की राष्ट्राच्या सुरक्षा आणि आत्मनिर्भरतेची दृष्टी फार महत्त्वाची आहे. डॉ कलाम यांच्या कार्यातील एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे त्यांच्या भारताला तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या क्षेत्रातील स्वावलंबी बनवण्याचा निधीर

डॉ. कलाम हे अत्यंत प्रेरणादायक व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक टप्प्याला, चांगल्या कार्याशी जोडून, चुकांपासून शिकून आणि त्या चुकांमधून पुढे जात आपल्या राष्ट्रासाठी योगदान दिले. अग्निपंख हे पुस्तक समर्पण, संघर्ष आणि कार्याशी निगडीत असलेल्या विविध टष्यांवरील संवादाचा एक संकलन आहे. ते आपल्या जीवनातील जडणघडणी, चुकांमधून शिकलेला घडा, आणि त्यातून काढलेल्या शंकेचे मार्गदर्शन वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते.

पुस्तकालील प्रत्येक घडा वि‌द्याश्याना केवळ प्रेरणा देत नाही, तर त्यांना कार्य करण्याचा ठोस मार्ग दाखवतो. यातील प्रत्येक विचार आपण काहीतरी मोठ क्रू शकतो या भावनेने भरलेला आहे. डॉ. कलाम यांच्या आत्मविश्वासाने, ते भारतीय युवकांना परत एकदा विचार करण्यास भाग पाडतात.

अग्निपंख पुस्तकाने वाचनायऱ्यांना सकारात्मक दृष्टीकोन, समर्पण, आणि कर्तृत्व साध्य करण्याचा महत्त्वाचा घडा दिला आहे. डॉ. कलाम याच्या या जीव‌कथेने त्यांना एका नवा आदर्श, प्रेरणा आणि आशावाद दिला आहे. त्यांचे विचार आवि कार्य जगभरातील लोकांना एक सकारात्मक दृष्टी देत आहेत.

निष्कर्ष : अग्निपंख पुस्तक केवळ एक जीवनकथा नाही, नर भारतीय समाजातील प्रत्येक नागरिकासाठी एक धडा आहे. त्यातील विचार कार्यक्षमतेचे आव्हान आणि राष्ट्रसेवेची प्रेणादायक कार्यक्षम नवी दृष्टी समोर आणतात. डॉ.कलाम यांच्या कार्य आणि विचारांची प्रेरणा आपण सर्वांनी आत्मसात करणी आवश्यक आहे.

***

Submit Your Review