By बापू उपाध्ये
नासिक जवळच्या ओझर परिसरातील शेतकऱ्यांनी वाघाड धरणाच्या पाण्याच व्यवस्थापन आपल्या हाती घेतल आणि तीन वर्षात भोवतीची जमीन सुजलाम -सुफलाम झाली . विहिरींना बारमाही पाणी राहू लागल हा प्रयोग भारतातच नव्हे तर जगाच्या वेशीवर जाऊन पोचला .त्याचीच हि रोमहर्षक कहाणी ......