By ग . प्र प्रधान
भारताच्या स्वत्रंत्र संग्रामातील अग्रणी आणि स्वत्रंत्र भारताचे भाग्याविधाते स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मशताब्दी निमित्त हे पुस्तक
या लढ्यात देशातील प्रत्येक शहर आणि प्रत्येक खेडे पुढे होते .स्री- पुरुष मुले मुली शेतकरी कामकरी आदी सारेजण आपली जात ,धर्म भाषा सगळे विसरून या लढ्यात सामील झाले होते . या सर्वांचे ध्येय एक होते फक्त मानवधर्म