Share

Original Title

गोदान

Publish Date

2024-01-01

Published Year

2024

Publisher, Place

Total Pages

376

ISBN

8195687482

ISBN 10

8195687482

ISBN 13

‎ 978-8195687480

Format

Hardcover

Country

India

Language

Hindi

Dimension

‎ 21.7 x 13.6 x 2.7 cm

Readers Feedback

गोदान’ भारतीय समाज में ग्रामीण जीवन की कठिनाइयों,सामंती व्यवस्था और आर्थिक विषमताओं का एक यथार्थवादी और हृदयस्पर्शी चित्रण मिलता है और इसमें ग्रामीण जीवन शैली और शहरी जीवन शैली के बीच संघर्ष को भी अच्छे से लेखक ने दर्शाया

अमीर हुसेन, बी.ए. एल. एल. बी. तृतीय वर्ष, यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय, पुणे गोदान यह उपन्यास पूरी तरह भारतीय ग्रामीण जीवन शैली को पूरी तरह...Read More

Aamir Hussain

Aamir Hussain

×
गोदान’ भारतीय समाज में ग्रामीण जीवन की कठिनाइयों,सामंती व्यवस्था और आर्थिक विषमताओं का एक यथार्थवादी और हृदयस्पर्शी चित्रण मिलता है और इसमें ग्रामीण जीवन शैली और शहरी जीवन शैली के बीच संघर्ष को भी अच्छे से लेखक ने दर्शाया
Share

अमीर हुसेन, बी.ए. एल. एल. बी. तृतीय वर्ष, यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय, पुणे
गोदान यह उपन्यास पूरी तरह भारतीय ग्रामीण जीवन शैली को पूरी तरह से उजागर करता है विशेष कर ग्रामीण किसानों की समस्याओं और शहरी जीवन के संघर्ष को दर्शाता है इसके मुख्य पात्र होरी और धनिया हैं धनिया जो होरी की पत्नी है होरी एक मेहनती और ईमानदार किसान रहता है जो लगातार मेहनत करता है ताकि उसका पारिवारिक जीवन सुचारु रूप से चल सकें उसके इतनी मेहनत करने के बावजूद वह गरीबों की दरिद्रता में धसते जाता है इसका एकमात्र कारण था उसे समय की सामंतवादी व्यवस्था जो उसे जकड़े हुए थी इस उपन्यास में धनिया का किरदार एक शक्तिशाली स्त्री के रूप में किया गया है वह परिवार को एकजुट रखने की पुरजोर कोशिश करती है पर उसकी कोशिश नाकाम रहती है वह अपने पति को गांव की सामाजिक परंपराओं के खिलाफ बोलने का साहस भी दिखती है वह झुनिया का भी स्वीकार करती है जो गोबर के साथ भाग आई थी गोबर होरी और धनिया का एकमात्र पुत्र रहता है वह अपने पिता की गरीबी और बेबसी को देखकर विद्रोह करता है और शहर भाग जाता है झुनिया को लेकर,झुनिया और गोबर शहर जाने के बावजूद सुकून की राहत नहीं मिलती और वह शहर में भी दर-दर की ठोकरे खाते हैं गोबर अपने पिता और गांव को भी भूल जाता है होरी को किसी का साथ न मिलने पर वह कर्ज के बोझ के तले दब जाता है और मरने से पहले वह अपने पैसे एक ब्राह्मण को दान में दे देता है जिससे वह अपने धर्म और परंपराओं का पालन कर सके इस पूरी कहानी में गांव की गरीबी और सामंती व्यवस्था जो गांव के लोगों को जकड़े हुए हैं पूरी तरह स्पष्ट दिखती है और गांव की कृतियां का भी स्पष्ट वर्णन दिखता है
• मजबूत पक्ष
१) सामाजिक संदेश लेखक ने इस उपन्यास के माध्यम से एक सामाजिक संदेश दिया है ताकि जो कुरीतियां समाज में चल रही थी वह दूर हो सके
२) इस कहानी का यथार्थवादी चित्रण जो आज भी हमें ग्रामीण इलाकों में दिख जाता है
३) इस उपन्यास में भावनात्मक गहराई बड़े अच्छे से ब्यक्त की
• कमजोर पक्ष
१) कुछ पाठकों के इसके किरदार थोड़ा अलग लग सकते हैं/लेखक ने जटिल पत्रों का उपयोग किया है
२) कहानी का धीमा प्रभाव कहीं ना कहीं पाठकों को थोड़ा बोरिंग लग सकता है
३) और कुछ पाठकों को आज के समानांतर यह कहानी आप प्रसांगिक भी लग सकती है
• स्वयं का अनुभव
मेरा इस उपन्यास को पढ़ने के बाद काफी दिलचस्प अनुभव रहा मै काफी भावनात्मक दृष्टिकोण से जुड़ा हूं मैं ऐसे परिवेश से आता हूं जहां गांव का पूरा चित्र मुझे मिलता है और जब मैंने यह उपन्यास पड़ा तो ऐसा लग रहा था जैसे मेरे सामने सारे किरदार घूम रहे हो/मुझे याद है जब मैं यह उपन्यास पढ़ रहा था/तब जब हीरा के भाई ने गाय को जहर दिया और गाय मर जाती है तो पूरा घर शोक में पड़ जाता है और मुझे काफी रोना आता है मेरी आंखों से आंसू तप तप गिरने लगते हैं यह दृश्य मेरे दिल में काफी गहरा प्रभाव डालता है इसमें धनिया का किरदार एक शक्तिशाली स्त्री के रूप में उपयोग किया गया जो समाज में चल रही कृतियों के खिलाफ अपनी आवाज को बुलंद करती है होरी सीधा-साधा होने के बावजूद उसे हर कोई बेवकूफ बना देता था यहां तक उसकी गाय मरने के बावजूद गाय का दंड वह खुद ही भरता है यह मेरे लिए काफी भावनात्मक था और सामाजिक कृतियों के खिलाफ गुस्सा भी

• निष्कर्ष
गोदान यह उपन्यास भारतीय उपन्यासों में हीरे की तरह चमक रहा है यह उपन्यास कोई भी उम्र का व्यक्ति पड़ सकता है क्योंकि इसमें भारतीय समाज की गहराई को अच्छे से दर्शाया हुआ है वह गहराई जो आज भी हमारे समाज और ग्रामीण इलाकों में मिल जाती इस उपन्यास में ग्रामीण जीवन का यथार्थ और उस समय चल रही सामंतवादी व्यवस्था प्रणाली को बड़े अच्छे ढंग से दर्शाया है लेखक ने गांव की गरीबी और दरिद्रता को बड़ी शैलीके से इस उपन्यास में रेखांकित किया और शहरी जीवन को भी रेखांकित किया हालांकि इसके धीमी प्रभाव और जटिल पत्रों को समझने में थोड़ी कठिनाई हो सकती है लेकिन इसके प्रभावशाली संदेश और उत्कृष्ट लेखन शैली से बखूबी भरपाई करता एक नई पहचान बनाता है कई वर्ष होने के बावजूद इसने अपना अस्तित्व नहीं खोया ये आज भी हमारे सामाज मैं अपनी लोकप्रियता बरकरार रखे हैं और आज भी पाठक बड़े गौर से गोदान पढ़ते हैं

गोदान – भारतीय जीवनाचे प्रतिबिंब असलेली महान कादंबरी

गोदान – नावाचा अर्थ व त्याचे महत्व ‘गोदान’ या कादंबरीचे नावच तिच्या गाभ्याचा अर्थ स्पष्ट करते. गोदान म्हणजे गायीचे दान, जे हिंदू धर्मात धार्मिक आणि...Read More

Jandhale Satish Dilip

Jandhale Satish Dilip

×
गोदान – भारतीय जीवनाचे प्रतिबिंब असलेली महान कादंबरी
Share

गोदान – नावाचा अर्थ व त्याचे महत्व
‘गोदान’ या कादंबरीचे नावच तिच्या गाभ्याचा अर्थ स्पष्ट करते. गोदान म्हणजे गायीचे दान, जे हिंदू धर्मात धार्मिक आणि आध्यात्मिक महत्वाचे मानले जाते. ही प्रथा मृत्यूपूर्वी मोक्ष प्राप्तीच्या श्रद्धेसाठी केली जाते. कादंबरीतील मुख्य पात्र होरीच्या जीवनातील गोदानाचा प्रसंग त्याच्या दुःखद जीवनाचे आणि आत्मीयतेचे प्रतीक आहे.
वाचकांवर होणारा प्रभाव :
‘गोदान’ वाचताना वाचक होरी महतोच्या साध्या, संघर्षपूर्ण जीवनाशी जोडला जातो. त्याची प्रामाणिकता, त्याच्या स्वप्रांची राख आणि सामाजिक अन्याय वाचकाला अंतःकरणातून हलवतो. कादंबरीचा शेवट, होरीच्या मृत्यूने, वाचकाला विचार करायला भाग पाडतो. होरीच्या जीवनाचा शेवट पाहून वाचकाच्या डोळ्यात अश्रू दाटतात, जणू त्याच्याशी आपली नाळ जुळल्याचा अनुभव येतो.
“वाचकाच्या डोळ्यातून वाहणारा तो अश्रूच कथेचा खरा पूर्णविराम ठरतो. गोदान फक्त कथा नसून, मानवी भावनांचा एक आरसा आहे, जो समाजातील अन्याय, दु:ख आणि संघर्षांचे प्रतिबिंब वाचकाच्या मनावर कोरतो.”

गोदान कादंबरीची बलस्थाने :
शेती, शेतकयांचे जीवन, सामाजिक विषमता, प्रामाणिक पात्रे, वास्तववादी कथा, ग्रामीण भारताचे सजीव चित्रण, नैतिकता, तत्त्वज्ञान, आणि मानवी संघर्ष.
कादंबरीची कमजोरी:
शहरी पात्रांवर कमी लक्ष, काही प्रसंगांतील दीर्घ वर्णन, मध्यवर्ती गोष्टीचे पुनरावर्तन, आणि काही ठिकाणी कथानकाचा मंद वेग.
मुख्य पात्रे
१. होरी महतोः
• हा कादंबरीचा मुख्य नायक आहे, जो एक साधा आणि गरीब शेतकरी आहे.
• तो प्रामाणिक आहे आणि कुटुंबासाठी स्वतःच्या आयुष्यातील प्रत्येक सुखाचा त्याग करतो.
• समाजातील अन्याय सहन करताना तो आपले कर्तव्य निभावत राहतो.
२. धनियाः
• होरीची पत्नी, जी खंबीर आणि समर्पित आहे.
• ती परिवाराच्या समस्यांशी लढा देते आणि होरीचे मानसिक आधारस्तंभ आहे.
• तिला तिच्या बळकट स्वभावामुळे ग्रामीण महिलांचे प्रतीक मानले जाते.
३. झनियाः
• राहलेल्या समाजाला न जुमानता, ती तिच्या प्रियकरासाठी आणि मुलासाठी संघर्ष करते.
• तिचे पात्र समाजातील बदल आणि महिलांच्या स्वातंत्र्याचे प्रतिनिधित्व करते.
४. गोबरः
• होरीचा मुलगा, जो आपल्या वडिलांच्या विचारसरणीला आव्हान देतो.
• त्याचे पात्र नवे पिढीचे विचार आणि ग्रामीण – शहरी ताणतणाव दाखवते.
कादंबरीचा मुख्य विषय
‘ग़ोदान’ ही हिंदी सहित्या च्या इतिहासातील
एक अमर कादंबरी आहे. जी प्रेमचंद यांच अखेरच, परंतु सर्वाधिक परिपक्व साहित्यकृती आहे. प्रेमचंद याना “हिंदी कादंबरी चा सम्राट” म्हणुन ओळ्खल जात, आणि गोदान ही त्यांच्या लेखना ची सामाजिक, भावनिक, आणि साहित्यिक परिपक्व्तेची उत्कृष्ट ओळख आहे. आम्ही ही कादंबरी निवड ण्याच कारण म्हणजे तिच असामान्य साहित्यिक आणि सामाजिक मूल्य. गोदान फक्त एक कथा नाही : ती भारतीय जीवनाचे दर्शन घडवणारा एक आरसा आहे. हे प्रेमचंद यांचे साहित्यिक जीवनातील सार असल्याने, त्यांच्या विचारसरणी, समाजाभिमुखता, आणि लेखनातील परिपक्कतेला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी ही कादंबरी सर्वोत्तम आहे.
गोदान – भारतीय जीवनाचे बहुमुखी प्रतिबिंब
ग्रामीण शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणाः
• सावकारांकडून शोषण
• जमीनदारांचा फडशा
• गरिबीचे चक्र
शेतकऱ्यांचे संघर्षः
• कठीण कृषी जीवन
• कर आणि कर्जाचा बोजा
• गरिबीतही असलेली आत्मसन्मानाची भावना
• शिक्षणाचा अभाव
महिलांचे मानसशास्त्र
• धनियाची ताकद आणि खंबीरता
• झुनियाचा समाजाच्या विरोधातील संघर्ष
• कुटुंब आणि समाजातील महिलांची भूमिका
भारतीय संस्कृती
• परंपरा आणि विधी (उदा. गोदान)
• जातीव्यवस्थेचा प्रभाव
• आध्यात्मिक आणि सामाजिक श्रद्धा
शेतकऱ्यांचे स्थलांतराचे प्रश्न.
• ग्रामीण – शहरी दरी
• शहरी जीवनाचे आभासी आकर्षण
• नवीन समस्यांची साखळी
सामाजिक विषमताः
• आर्थिक अंतर
• जातीय संघर्ष
• ग्रामीण आणि शहरी जीवनातील तफावत
शहरीकरणाचा प्रभाव
• शहरी जीवनाकडे आकर्षण
• त्याचे दुष्परिणाम
परंपरा विरुद्ध आधुनिकता
• जुन्या परंपरांची जपणूक
• बदलत्या आधूनिकतेतील संघर्ष

गोदान ही कथा एका गरीब शेतकरी होरी महतो च्या आयुष्याभोवती फिरते. होरी एक साधा आणि प्रामाणिक शेतकरी आहे, जो आपले छोटेसे कुटुंब चालवण्यासाठी कठोर परिश्रम करतो. तयाचे स्वप्ना म्हणजे एक गाय खरेदी करणे, ज्यामुळे तयाचे कुटुंब आर्थिक आणि धार्मिक दृष्टीकोनातून समाधानी होईल.
होरीची पत्नी धनिया, त्याचा मुलगा गोबर आणि झुनिया या कुटुंबातील सदस्यांमुळे कथेचे वेगवेगळे पैलू उलगडतात. गोबर, जो आपल्या वडिलांच्या जुन्या परंपरांना नाकारतो, झुनियाला घेऊन गाव सोडतो. त्याच्या या वागणुकीमुळे कुटुंबावर सामाजिक कलंक येतो, ज्याचा सामना होरी आणि धनियाला करावा लागतो.
कथेत होरी शोषणाचा बळी ठरतो – सावकार, जमीनदार, आणि समाजाच्या अन्यायकारक व्यवस्था त्याला सतत त्रास देतात. कर्जबाजारीपणाने त्याचा जमिनीवरचा हक्क गमावतो, पण त्याची संघर्षशील वृत्ती कायम राहते. शेवटी, कर्जाच्या ओझ्याखाली तो आपल्या आयुष्याची आहुती देतो.
होरीच्या मृत्यूच्या वेळी त्याच्या पत्नीने धार्मिक कृत्य म्हणून गाय दान करायची तयारी दाखवली, पण त्यासाठीही पैसे नसल्याने एक मातीची गाय दान केली जाते. या प्रसंगाने भारतीय शेतकऱ्यांच्या दुःखद जीवनाचे सत्य उलगडते.

Submit Your Review