.’ जगण्याला आणि जीवनाला दिशा देणारे त्यांचे विचार स्फूर्तिदायक, प्रेरणादायक आहेत. निःस्वार्थ सेवा, शब्दांचे माहात्म्य, ईश्वरावर श्रद्धा, निर्भीड आणि दयाशील वृत्ती, आत्मत्याग आणि आत्मविश्वास, कर्तव्य, प्रेम, भक्ती आणि विश्वबंधुत्व इत्यादी महत्त्वपूर्ण घटक यात येतात. जीवनाच्या अनेकविध टप्प्यांवर योग्य-अयोग्यतेची जाण देऊन प्रेरणा, चैतन्य, उत्साह व यशाकडे नेण्यासाठी या पुस्तकाची मोलाची मदत होईल. हे जाणून घेण्यासाठी प्रस्तुत पुस्तक वाचायलाच हवे!
Previous Post
Organic Reaction Mechanism Next Post
रिच डॅड पुअर डॅड Related Posts
Shareअमृतवेल के वि स खांडेकर यांचे पुस्तक आहे. यात दहा लघुकथा आहेत. ज्या समाजातील वेगवेगळ्या घटकाच्या अनुभवा वर आधासीन आहे...
Shareओम संतोष अहिरे (मविप्र समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तालुका नांदगाव जिल्हा नाशिक ) ह्या पुस्तकात उन सावली नावाचा...
SharePRATIBHA COLLEGE OF COMMERCE AND COMPUTER STUDIES, CHINCHWAD, PUNE. किशोर शांताबाई काळे लिखीत कोल्हाट्याचं भटक्या कोल्हाटी समाजातील महिलांची वेदना सांगण...
