Share

  श्रीमानयोगी ही छत्रपती शिवाजी महराजांच्या जीवन चरित्रं वरील एक ऐतिहासिक कादंबरी आहे .रणजीत देसाई हे ह्या कादंबरीचे लेखक आहेत . श्रीमानयोगी हे नाव जेवढं शांत वाटतंय त्या पेक्षा जास्त वादळी हे आपल्या शिवरायांच आयुष्य होत. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य देवत आहेत . ही कादंबरी महराजांचा जन्मापासून सुरू होते आणि पुढे ती कधीच थांबत नाही . ह्याच कारण खूप सोप्पं आहे , ज्या माणसाने आपल्याला जागायला शिकवलं त्याची कादंबरी कशी थांबू शकते. आपल्या महाराजांचा जीवन ह्या कादंबरी मुळे आपल्याला समजत . राजांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी रक्ताच पाणी केलं . शून्यातून सुरू केलेल्या राज्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महराजांनी स्वराज्य मध्ये केली . घोड्यांचा टापाखाली गुलामगिरी उधळून लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजान माझं मानाचा मुजरा .
मला ह्या कादंबरी मधील खूप काही गोष्टी आवडल्या आहेत . राजांच आपल्या मावळयांबरोबर असलेलं नातं रणजीत देसाई ह्या कादंबरी मध्ये पुरे पुर मांडतात .

Related Posts

:- छावा

Prachi Arote
Shareपुस्तकाचे नाव:- छावा लेखकाचे नाव:- शिवाजी सावंत. शिवाजी गोविंदराव सावंत यांचा जन्म 31 ऑगस्ट 1940 रोजी झाला. ते मराठी कादंबरीकार...
Read More

कष्ट केल्याने नेहमीच सुख मिळेल असे नाही, पण कष्ट न करता सुख मात्र कधीच मिळणार नाही. “We are not made rich by what is in our pocket, but we are rich by what is in our heart”.

Prachi Arote
Shareपुस्तक परीक्षण :- ख़ुशी राजेंद्र बागुल T. Y. B.com, पुणे विद्यार्थी गृह श्रीराम सदाशिव धामणकर वाणिज्य, विज्ञान व कला महाविद्यालय,...
Read More