Share

  श्रीमानयोगी ही छत्रपती शिवाजी महराजांच्या जीवन चरित्रं वरील एक ऐतिहासिक कादंबरी आहे .रणजीत देसाई हे ह्या कादंबरीचे लेखक आहेत . श्रीमानयोगी हे नाव जेवढं शांत वाटतंय त्या पेक्षा जास्त वादळी हे आपल्या शिवरायांच आयुष्य होत. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य देवत आहेत . ही कादंबरी महराजांचा जन्मापासून सुरू होते आणि पुढे ती कधीच थांबत नाही . ह्याच कारण खूप सोप्पं आहे , ज्या माणसाने आपल्याला जागायला शिकवलं त्याची कादंबरी कशी थांबू शकते. आपल्या महाराजांचा जीवन ह्या कादंबरी मुळे आपल्याला समजत . राजांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी रक्ताच पाणी केलं . शून्यातून सुरू केलेल्या राज्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महराजांनी स्वराज्य मध्ये केली . घोड्यांचा टापाखाली गुलामगिरी उधळून लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजान माझं मानाचा मुजरा .
मला ह्या कादंबरी मधील खूप काही गोष्टी आवडल्या आहेत . राजांच आपल्या मावळयांबरोबर असलेलं नातं रणजीत देसाई ह्या कादंबरी मध्ये पुरे पुर मांडतात .

Related Posts

Mahanayak

Prachi Arote
Share महानायक लेखक विश्वास पाटील विश्वास पाटील लिखित नेताजी सुभाष चंद्र भोस यांच्या संपूर्ण जीवनावर आधारित महानायक पुस्तक नुकतेच वाचून...
Read More

श्यामची आई

Prachi Arote
Shareश्यामची आई हे साने गुरुजी उर्फ पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेले आत्मकथनात्मक पुस्तक आहे. हे पुस्तक त्यांच्या बालपणीच्या आठवणींवर आधारित...
Read More