Share

अधिकाधिक उपभोगांच्या हव्यासामुळे, एका विचित्र वळणावर सारी मानवजात येऊन ठेपली आहे. आता आपल्या सर्वांपुढे केवळ दोनच पर्याय उरलेले आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करणार्यार आजवरच्या या आत्मघातकी मार्गावर हताशपणे वाटचाल करायची किंवा परत मागे फिरून कार्व्हरने दाखवलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धन-विकास-उपयोग-पुनर्भरण या शाश्वत कृषिसंस्कृतीचा स्वीकार करायचा. भावी पिढ्यांच्या सुख-समृद्धीचा पाया घालायचा असेल तर प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचायलाच हवे असे पुस्तक.

← Back

Thank you for your response. ✨

Related Posts

IAS अधिकारी अन्सार शेख यांचे सर्वांना प्रेरणा देणारी कथा आहे

Shobha Shinde
ShareUPSC मी आणि तुम्ही – Ansar shaikha रिक्षा चालकांच्या मुलाने रचला इतिहास परिस्थितीवर मात करत बनला सर्वात तरुण IAS मराठवाड्यासारख्या...
Read More