Share

अधिकाधिक उपभोगांच्या हव्यासामुळे, एका विचित्र वळणावर सारी मानवजात येऊन ठेपली आहे. आता आपल्या सर्वांपुढे केवळ दोनच पर्याय उरलेले आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करणार्यार आजवरच्या या आत्मघातकी मार्गावर हताशपणे वाटचाल करायची किंवा परत मागे फिरून कार्व्हरने दाखवलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धन-विकास-उपयोग-पुनर्भरण या शाश्वत कृषिसंस्कृतीचा स्वीकार करायचा. भावी पिढ्यांच्या सुख-समृद्धीचा पाया घालायचा असेल तर प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचायलाच हवे असे पुस्तक.

← Back

Thank you for your response. ✨

Related Posts

फिन्द्री “मुलीच्या नकुशीपणाची गोष्ट”

Shobha Shinde
ShareAlka Sandeep Shete Assistant Librarian प्रत्येक पिढीतील स्त्रीच्या वाटय़ाला आलेल्या नकुशीपणाच्या वाटा उलगडून दाखवणारी डॉ. सुनीता बोर्डे यांची ‘फिन्द्री’ आपण...
Read More