Share

महाराष्ट्र शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे विनीमय आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाचा विलंबास पतिबंध अधिनियम, २००५ या सर्व शासनाच्या कायदयाचे, नियम व शासकीय आदेशांचे सटीप स्पष्टीकरण या पुस्तकात पहावयास भेटते. पारदर्शकता, उत्तरदायित्व व लोक सहभाग यांच्या त्रिवेणी संगम माहिती अधिकारात आहे
महाराष्ट्र माहितीचा अधिकार अधिनियम, २००२ बाबत राज्यभर माहिती व्हावी, अधिकाराची जागृती निर्माण व्हावी यासाठी हे पुस्तक लिहिले गेले. ‘यशदा’ चे निबंधक श्री शेखर गायकवाड व सार्वजनिक धोरण केंद्राचे. संचालक श्री प्रल्हाद कचरे यांच्या अथक प्रयत्नातून हे सर्वसमावेशक पुस्तक साकारले गेले.
माहिती अधिकाराची गीता म्हणजे हे पुस्तक आहे. माहिती अधिकार कायदा हा नागरिकाभिमुख कायदा असल्यामुळे भारत सरकारने “माहितीचा अधिकार कायदा 2005” लागू केला आहे. कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाला चालना देण्यासाठी सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहितीचा प्रवेश सुरक्षित करण्यासाठी नागरिकांना माहितीच्या अधिकाराची व्यावहारिक व्यवस्था स्थापित करणे हा या कायद्याचा प्रमुख उद्देश आहे.

Related Posts

स्वातंत्र्य आले घरा–जी ए कुलकर्णी

स्वातंत्र्य आले घरा–जी ए कुलकर्णी

Meghna Chandrate
Shareपुस्तकाचे नाव:स्वातंत्र्य आले घरा  (the free  man  )           लेखक :कॉनराड रिक्टर                  अनुवाद: जी ए कुलकर्णी परचुरे प्रकाशन मंदिर           प्र आ:१९६८    द्वि आ:२०१०              किंमत:१२५           पाने:११४ हि कहाणी...
Read More

कर्ण

Meghna Chandrate
Shareअस्तित्वाचा अर्थ शोधणे हा मनुष्याचा शाश्वत शोध आणि त्याच्या महान निर्मितीचा विषय आहे. शिवाजी सावंतांचे मृत्युंजय हे अशा साहित्यकृतीचे उत्कृष्ट...
Read More