आजच्या आधुनिक महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्वाची जडणघडणं करणाऱ्या 61 महान व्यक्तित्व, चरित्र आणि कर्तृत्व यांची गाथा यात मांडली आहे. 61 हे काही एवढेच लोकं नाहीत, कि ज्यांनी समाजात जागृती निर्माण केली. तसे तर हजारो लोकं यात सामील आहेत. तरी सुद्धा ज्यांनी अधिक प्रभाव टाकला अशी 61 लोकं यात घेतली असतील असं माझं मत आहे.
Previous Post
आमचा बाप आन आम्ही Related Posts
Share देव हे खरे तर अंतराळातील प्रवासी. हजारो वर्षांपूर्वी ते एकदा पृथ्वीवर आले अन त्यांनी एक नवा जीव निर्माण केला....
ShareThe book by author J.M.Coetzee who is famous for having won the Nobel Prize for literature in the year 2014....
ShareBook Review : Sonawane Prakash Sanjay, MGV’s Loknete Vyankatrao Hiray Art, Science And Commerce College Panchvati, Nashik. Message that appeals...
