आजच्या आधुनिक महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्वाची जडणघडणं करणाऱ्या 61 महान व्यक्तित्व, चरित्र आणि कर्तृत्व यांची गाथा यात मांडली आहे. 61 हे काही एवढेच लोकं नाहीत, कि ज्यांनी समाजात जागृती निर्माण केली. तसे तर हजारो लोकं यात सामील आहेत. तरी सुद्धा ज्यांनी अधिक प्रभाव टाकला अशी 61 लोकं यात घेतली असतील असं माझं मत आहे.
Previous Post
आमचा बाप आन आम्ही Related Posts
ShareBook Review – Govardhan Vaishnavi, S.Y.B.Tech, Instrumentation & Control, MKSSS’s Cummins College of Engineering, Pune Morgan Housel’s The Psychology of...
ShareBook Review by Rama Shirke M.G.E.S. Smt. Durgabai Mukunddas Lohia Mahila Vanijya Mahavidyalaya Laxmi Road Pune “Peak and valleys” by...
Shareकर्मयोगी जानकीबाई आपटे हा चरित्र ग्रंथ जानकीबाई यांचे चिरंजीव भा.प आपटे यांनी लिहिला आहे. या चरित्र ग्रंथात एकूण ९ प्रकरणांचा...
