आजच्या आधुनिक महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्वाची जडणघडणं करणाऱ्या 61 महान व्यक्तित्व, चरित्र आणि कर्तृत्व यांची गाथा यात मांडली आहे. 61 हे काही एवढेच लोकं नाहीत, कि ज्यांनी समाजात जागृती निर्माण केली. तसे तर हजारो लोकं यात सामील आहेत. तरी सुद्धा ज्यांनी अधिक प्रभाव टाकला अशी 61 लोकं यात घेतली असतील असं माझं मत आहे.
Previous Post
आमचा बाप आन आम्ही Related Posts
Share(Review by Nadar Nainar Kannan, First year MBA Student-Akemi Business School, Pune) Introduction • Title and Author: Realization of Reality:...
Shareपुस्तक परिक्षण – कु.हिंगे अंजली ज्ञानेश्वर प्रथम वर्ष कला , अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर वसंत कानेटकरांच्या ‘प्रेमा तुझा रंग कसा?’...
Share“*Book Review: “”The Magic of the Lost Story”” by Sudha Murty* Sudha Murty, a renowned Indian author, has woven a...
