ऊसतोड कामगार आणि मिळेल ते काम करून उपजीविका करणाऱ्या मजुरांच्या जगण्याचा संघर्ष या तरुण कवीने आपल्या कवितेतून प्रभावीपणे मांडला आहे. दिन दुबळ्यांचे दु:ख त्यांची वेदना जेव्हा कवितेतून व्यक्त होते तेव्हा ती कविता जिवंत आणि ताकदीची वाटते… पोटासाठी भटकंती करावी लागणाऱ्या वंचित समाजाची वेदना या कवितेतून प्रतिबिंबित झाली आहे… अनेक कवितातून स्रामाचे मोल सांगण्याचा प्रयत्नही केला आहे
Previous Post
उपेक्षतांना संकटावर मात करण्यास भाग पाडणारा ग्रंथ Next Post
वेदनेचे खंडकाव्य : भूक छळते तेव्हा . . . Related Posts
SharePradnya Gautam Ovhal, Student Sinhgad Law College, Pune “एक होता कार्व्हर” हे पुस्तक मराठी साहित्यामधील एक महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी साहित्यकृती...
ShareReview By Dr. Rasmi Rekha Bhuyan, Assistant Professor, Baburaoji Gholap College, Pune This book is based on the full-life journey...
Shareकु.हिंगे अंजली ज्ञानेश्वर प्रथम वर्ष कला अण्णासाहेब आवटे कॉलेज ,मंचर १९५४ साली आचार्य अत्रेंनी लिहलेली ही एकमेव स्वतंत्र कादंबरी आहे....
