‘झेलझपाट’ ही कादंबरी आदिवासींच्या जीवनाची परवड सांगणारी असून आजच्या व्यवहारी जगात सरकारी उपक्रमातून चालवलेल्या सोसायटयामधून वाकडया मार्गाने आपआपल्या तुमडया भरणारे षेठ लोक व निरक्षर आदिवासींना आर्थिक व्यवहारात फसवून व्याज बट्टा करणारे, त्यांच्या मालावर झडप घालणारे व्यापारीही येथे दिसतात. त्यामुळे सर्वत्र विरोधी अषा परिस्थितीत अक्षरओळख झालेला आणि आपली लुबाडणूक होते आहे हे समजणारा एकटा केरु या सर्वांचा षत्रू बनणे स्वाभाविकच आहे. लाचार मोपाला दारु आणि लालपरिची चटक लावणारा आणि फुलयसारखी कोवळी काकडी गिळू पाहणारा कामांध कासम तर अषा वातावरणात असणारच ! कोरकूंवर बाहय मूल्ये चढविलेली नाहीत. माणसातला माणूसच त्याला जाणवलेल्या मूल्यांची जपवणूक करतो, प्रसंगी त्याची त्यागाचीही तयारी असते. केरु आणि फुलय यांच्या प्रेमाची ही भावकथा.
Previous Post
who moved my cheese Next Post
Tap into limitless power Related Posts
Shareश्री मस्के रामकृष्ण नेमीचंद्र (टी वाय बीसीएस- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर) परिचय मला आवडलेले पुस्तक अग्निपंख आहे....
ShareBook Review : Bhangude Mayuri Changdev,MGV’s Loknete Vyankatrao Hiray Art, Science And Commerce College Panchvati, Nashik . This novel narrates...
ShareDo you ever wish you had more confidence in your abilities? Do you sometimes have negative thoughts, comparing yourself to...
