Share

By Kherale Simran, Student of FY B.Com( BM )
Camp Education Society’s Dr. Arvind B. Telang Senior College of Arts, Science & Commerce Nigdi-Pune -44
लेखन शैलीत अतिशय सोपेपणा आहे, ज्यामुळे वाचकांना चाणक्याच्या नीतींचं सखोल आणि सुसंगत समज प्राप्त होतो. वाचन करत असताना वाचकांना चाणक्यांच्या विचारांची गोडी लागते आणि ते त्यातील तत्त्वज्ञानाच्या आधारावर आपले जीवन अधिक कार्यक्षम आणि यशस्वी बनवण्यासाठी प्रेरित होतात.
चाणक्यनीतीतील मुख्य मुद्दे:
आत्मविश्वास आणि मानसिक सामर्थ्य, धैर्य आणि समर्पण ,राजकारण आणि धोरण, धन आणि संपत्ती, कुटुंब आणि समाज, मैत्री आणि शत्रूची ओळख ,ज्ञान आणि शिक्षणाचे महत्त्व ,काळजीपूर्वक निर्णय घेणे. मनुष्याने धर्माचे पालन करावे. परंतु अंधश्रद्धांपासून दूर राहावे. आत्मज्ञान आणि आत्मशक्तीची जाणीव ठेवावी. “चाणक्यनीती” आजही अत्यंत सुसंगत आहे. आधुनिक काळात राजकारण, समाजकारण आणि व्यक्तिमत्त्वविकास यासाठी चाणक्याच्या तत्त्वज्ञानाचा उपयोग केला जातो.

Related Posts

आयुष्याकडे बघण्याचा एक नवीन दृष्टीकोन देणारं हे पुस्तक

Dr. Uday Jadhav
Shareकु.निर्मला बाबू मेमाणे तृतीय वर्ष कला , अण्णासाहेब आवटे कॉलेज ,मंचर डॉ.प्रकाश बाबा आमटे लिखित “प्रकाशवाटा”हे त्यांचं आत्मकथन आहे.या आत्मचरित्रातून...
Read More

सम्पूर्ण चाणक्य नीति

Dr. Uday Jadhav
Shareवरील पुस्तकात दैनंदिन आयुष्यात ज्या गोष्टी एका गुणवान मनुष्याने कराव्या याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. आपल्या आयुष्यात आपण कश्याप्रकारे सावधगिरी...
Read More