मन में है विश्वास’मध्ये नांगरे पाटील यांनी त्यांचा सुरुवातीचा संघर्षाचा कालखंड मांडला आहे. त्यांची आयपीएसमधील निवड हा त्यातील सर्वोच्च बिंदू होता. ‘कर हर मैदान फतेह’ या दुसऱ्या भागात त्यांनी आयपीएस निवडीनंतर कुंभार मातीला आकार देतो, तसे एका युवकाचे एक अधिकाऱ्यात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला शब्दबद्ध केले आहे.
Next Post
Wings of fire Related Posts
Share कर्माचा सिद्धांत *कर्माचा सिद्धांत* वाचल्यानंतर, मला ते कर्माच्या नियमाचे डोळे उघडणारे अन्वेषण वाटले. हे पुस्तक आध्यात्मिक ज्ञान आणि व्यावहारिक...
ShareDr APJ Abdul Kalam is renowned Indian scientist who went on to 11th president of India. He is very well...
ShareReview By Prof.Sushma Vijay Sonar, Baburaoji Gholap College, Pune या पुस्तकात एकूण बारा प्रकरणे आहे पहिली दोन प्रकरणे सांस्कृतिक चळवळ...
