Share

अतिशय प्रवाही आणि सुसूत्र लेखन, संवाद टवटवीत अन् वाचकाला बांधून ठेवणारे आहेत. अन् सर्वात महत्त्वाचे म्हणजे विषयाचे नाविन्य. बाकी कादंबरी उत्कृष्ट म्हणावी अशी. प्रत्येकाने आवर्जून वाचावी. एक आगळीवेगळी आणि चांगली कादंबरी वाचल्याचे समाधान वाचकाला नक्कीच मिळेल.

Related Posts

वाचन संस्कृती : आक्षेप आणि अपेक्षा

Gauri Sahane
Shareवाचन संस्कृतीचा संबंध एकीकडे प्रत्येकाला व्यक्तिगतरीत्या संवाद- कौशल्य अवगत होऊन प्रत्येकाच्या व्यक्तिगत उन्नतीच्या वाटा मोकळ्या होण्याशी तर दुसरीकडे सभ्य समाजाच्या...
Read More

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास

Gauri Sahane
Shareइंग्रज लोक आपल्या देशात व्यापारी म्हणून आले व कलांतराने आपल्या देशाच्चा राजकरणात प्रवेश करून ते येशील राज्यकर्ते बनले ही गोष्ट...
Read More