Share

ह्या कथा संग्रहात १५ लघुकथा आहेत. ह्या कथा लहान असल्या तरी त्यात एक चांगला आशय आहे. ह्या कथा वाचताना विषय आपल्या परिचयाचा वाटतो कारण बरेच वेळा ह्या कथानकाचे आपण साक्षीदार असतो किवा आपल्या आजूबाजूला हि कथा घडलेली असते. पण कथेच्या शेवटी नकळतपणे एखादा सल्ला किवा आशय हे कथानक देवून जाते व आपण भानावर येतो.
खरेतर प्रत्येक कथेवर काही भाष्य करता येईल पण तुमचा पुस्तक वाचण्याचा आनंद कमी होईल म्हणून मी हा मोह टाळत आहे.

Related Posts

मृत्युंजय

Dr. Amar Kulkarni
Share “कर्णासारखा दानशूर कोणी नव्हता कोणी नाही आणि कोणी होणार ही नाही.” आयुष्यातील समस्यांवर मात करून सकारात्मक बदल घडून नवे...
Read More

साने गुरुजी लिखित “श्यामची आई” हे मराठी साहित्यविश्वातील एक अमूल्य रत्न आहे

Dr. Amar Kulkarni
ShareAishwarya Navnath Nanekar Class – S.Y.B.Com Shri Padmamani Jain College,Pabal,Pune साने गुरुजी लिखित “श्यामची आई” हे मराठी साहित्यविश्वातील एक अमूल्य...
Read More