आजच्या आधुनिक महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्वाची जडणघडणं करणाऱ्या 61 महान व्यक्तित्व, चरित्र आणि कर्तृत्व यांची गाथा यात मांडली आहे. 61 हे काही एवढेच लोकं नाहीत, कि ज्यांनी समाजात जागृती निर्माण केली. तसे तर हजारो लोकं यात सामील आहेत. तरी सुद्धा ज्यांनी अधिक प्रभाव टाकला अशी 61 लोकं यात घेतली असतील असं माझं मत आहे.
Previous Post
आमचा बाप आन आम्ही Related Posts
Shareपुस्तकाचा मुख्यगाभा :- डॉ. जोसेफ मर्फी यांनी या पुंस्तकात आपल्या मनातील शक्ती विशेषतः अवचेतन मनाच्या सामर्थ्याचा उपयोग करून आयुष्यात यशस्वी...
SharePournima Vidya Vinayak Kulkarni (T.Y.B.A) H.P.T Arts and R.Y.K Science College, Nashik वि.स. खांडेकर यांनी लिहिलेली ययाति ही कादंबरी मराठी...
Shareपुस्तक परिचय प्रा. डॉ. अशोक दातीर (उपप्राचार्य व विभाग प्रमुख, अगस्ति कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय, अकोले) गांधींचा...
