हे पुस्तक नवीन वाचकांसाठी उपयुक्त असे हे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये विज्ञान व अध्यात्म या विषयी माहिती दिली आहे. या पुस्तकामध्ये अनेक संतानी लिहिलेल्या काव्यांची. ओव्यांची माहिती दिलेली आहे. या पुस्तकांमुळे अनेक फायदे होतात. उदा:-घरातून बाहेर जाताना हातावर दही साखर देण्याची प्रथा आहे . तर त्या प्रथेला वैज्ञानिक दृष्टीकोनातून किती महत्व आहे हे यामध्ये पटवून दिले आहे.
विज्ञान हे विश्व कसे निर्माण झाल हे सांगत असेल तर अध्यात्म हे विश्व कस निर्माण झाल. हे सांगत या पुस्तकामुळे माझ्या मनात अध्यात्माचे महत्व कोरले गेले आहे. अध्यात्माचा आदर वाढला आहे.
Next Post
ययाती Related Posts
Shareपुस्तकाचा आढावा: श्यामची आई हे साने गुरुजींचे अत्यंत प्रभावी लेखन आहे. हे पुस्तक मुलांना आणि मोठ्यांना समानपणे आकर्षित करते. त्यामध्ये...
Shareरोंडा बायर्नचे “द सिक्रेट” हे पुस्तक सकारात्मक विचारांची शक्ती आणि आकर्षणाचा नियम शोधते, या पुस्तकात जसे तुम्ही विचार करता तसेच...
ShareThe God of Small Things is a novel written by an Indian writer Arundhati Roy in 1997. It is a...
