Share

“भारतीय राष्ट्रीय चळवळ” या पुस्तकाचे मी स्वतः लेखिका आहे . fyba इतिहास या विषयासाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार ( NEP ) या विषयाची निवड अभ्यास मंडळाने केलेली आहे . १८५७ चा उठावापासून स्वतंत्र भारताचे राज्यघटना तयार होईपर्यंत च्या कालखंडाचा आढावा यामध्ये घेतलेला आहे. १७५७ ला ब्रिटिशांनी बंगाल प्रांत पनसीचे युद्ध करून भारतीयांना पराभूत करून भारतात पाय रावले व्यावरी मानून आले आणि राज्यकर्ते बनले . जवळजवळ दीडशे वर्षे ब्रिटिशांनी भारतावर निर्विवाद वर्चस्व गाजविले . १८५७ साली ब्रिटिश सत्यविरुद्ध भारतीयांनी पहिला उठाव केला . हा उठाव एकेवेळी झाला नाही .त्यामुळे ब्रिटिशांनी तो दडपून टाकला जर भारतीय १८५७ ह्या उठावामध्ये पराभूत झाले असले तरी भारतीय लोकांमध्ये अभूतपूर्व एकी निर्माण झाली . सन १८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ची स्थापना अॅलन लूम यांच्या नेतृत्वाखाली झाली . सुरुवातीला १८८५ – १९२५ मवाळ कालखंड १९०५-१९२० , जहाल कालखंड १९२०-१९४७ गांधी युग असे कालखंड मानले जातात . प्रत्येकाची विचारसरणी वेगळी होती . परंतु ध्येय मात्र भारताला स्वातंत्र मिळून देणे हेच होते .

महात्मा गांधींच्या कारकिर्दीत देशाला १५ ऑग १९४७ स्वतंत्र मिळाले परंतु देशाची फायनल झाली . भारत पाकिस्तान दोन देशांचा उदय झाला . जगातील विविध राज्यघटनांचा अभ्यास करून लिखित राज्यघटना बनविली आहे . डॉ. बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते . सर्वसमावेशक घटना बनविली आहे .
या पुस्तकातून आधुनिक भारताच्या इतिहासातील पैलू समजतात . आणि तेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शक आहेत. धन्यवाद

Related Posts

बनगरवाडी

Pooja Chaudhari
ShareRANI DILIP KADAM (F.Y.Bed.) SAMARTH SHIKSHANSHASTRA MAHAVIDYALAY SATPUR, NASHIK पुस्तकाचा आशय: ‘बनगरवाडी’ ही एका दुर्गम गावाची आणि तिथल्या साध्या निरागस...
Read More

फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेण्यासाठी प्रेरणा देणारे अग्निपंख पुस्तक

Pooja Chaudhari
Shareश्री मस्के रामकृष्ण नेमीचंद्र (टी वाय बीसीएस- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर) परिचय मला आवडलेले पुस्तक अग्निपंख आहे....
Read More

मेंदूची मशागत

Pooja Chaudhari
Shareरॉकेलची चिमणी संपूर्ण देवळी काळी करते पण सोबत संपूर्ण घर उजळून टाकते. या चिमणीचा हा मिणमिणता प्रकाश अनेकांची डोकी नांगरेल...
Read More