.’ जगण्याला आणि जीवनाला दिशा देणारे त्यांचे विचार स्फूर्तिदायक, प्रेरणादायक आहेत. निःस्वार्थ सेवा, शब्दांचे माहात्म्य, ईश्वरावर श्रद्धा, निर्भीड आणि दयाशील वृत्ती, आत्मत्याग आणि आत्मविश्वास, कर्तव्य, प्रेम, भक्ती आणि विश्वबंधुत्व इत्यादी महत्त्वपूर्ण घटक यात येतात. जीवनाच्या अनेकविध टप्प्यांवर योग्य-अयोग्यतेची जाण देऊन प्रेरणा, चैतन्य, उत्साह व यशाकडे नेण्यासाठी या पुस्तकाची मोलाची मदत होईल. हे जाणून घेण्यासाठी प्रस्तुत पुस्तक वाचायलाच हवे!
Previous Post
Organic Reaction Mechanism Next Post
रिच डॅड पुअर डॅड Related Posts
ShareThis book is mainly related to the Geography of India and covers all aspects of India’s climate, seasons, communication, Agriculture,...
Shareपुस्तकाच्या नावावरून पहिल्यांदा वाद झालेत, सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही ते त्यांच्या विरोधातलं वाटलं. … हे पुस्तक कुणाच्याच विरोधातलं आणि समर्थनातलं...
ShareReview By Dr.Pathare Vidya Dattatray, Associate Professor, Baburaoji Gholap College, Pune क्रीडा पत्रकारिता: हेमंत जोगदेव हेमंत जोगदेव यांनी लिहिलेल्या “क्रीडा...
