ऊसतोड कामगार आणि मिळेल ते काम करून उपजीविका करणाऱ्या मजुरांच्या जगण्याचा संघर्ष या तरुण कवीने आपल्या कवितेतून प्रभावीपणे मांडला आहे. दिन दुबळ्यांचे दु:ख त्यांची वेदना जेव्हा कवितेतून व्यक्त होते तेव्हा ती कविता जिवंत आणि ताकदीची वाटते… पोटासाठी भटकंती करावी लागणाऱ्या वंचित समाजाची वेदना या कवितेतून प्रतिबिंबित झाली आहे… अनेक कवितातून स्रामाचे मोल सांगण्याचा प्रयत्नही केला आहे
Previous Post
उपेक्षतांना संकटावर मात करण्यास भाग पाडणारा ग्रंथ Next Post
वेदनेचे खंडकाव्य : भूक छळते तेव्हा . . . Related Posts
ShareBook Reviewed by पुजा जनार्धन गायकवाड (११ वी वाणिज्य) अग्निपंख हे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेले पुस्तक...
ShareBook Review Pooja Rathod SYBBA M.E.G.S. Smt. Durgabai Mukunddas Lohia Mahila Vanijya Mahavidyalaya Pune The book ‘it ends with us’...
ShareRajmane Harshada Kiran,B.Tech. Instrumentation and Control,MKSSS’s Cummins College of Engineering for Women,Pune Dr. A.P.J. Abdul Kalam, affectionately known as the...
