देवा झिंजाड यांनी लिहिलेली “एक भाकर तीन चुली ” ही कादंबरी नाळ तोडायच्या आधीपासून ते चितेपर्यंत बाळहंबरापासून ते हंबरड्यापर्यंत ज्या स्त्रियांचा जीवनप्रवास प्रचंड वेदनादायी अन् संघर्षमय झाला अशा जगातल्या सगळ्याच जाती धर्माच्या असंख्य अनामिक स्त्रीयांना ही कांदबरी समर्पित केली आहे.
एक भाकर तीन चुली” ही कांदबरी मानवता समाजाचा दबाव आणि वैयक्तीक आव्हानांचा आणि नातेसबंधांचा गुढ संकेत आहे.
Previous Post
Thought-provoking short story Related Posts
Shareऐश्वर्य पाटेकर यांचे जू हे आत्मकथन वाचले. एका मनस्वी लेखकाने त्यांचे अत्यंत वादळी आणि वेदनामय बालपण यात शब्दबद्ध केले आहे....
Shareश्री मस्के रामकृष्ण नेमीचंद्र (टी वाय बीसीएस- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर) परिचय मला आवडलेले पुस्तक अग्निपंख आहे....
ShareWho Moved My Cheese? An Amazing Way to Deal with Change in Your Work and in Your Life is a...
