Share

संबंध आलेल्या प्रत्येक व्यक्तिचे आपल्या मनावर ठसे उमटले असतात. काही खोल, काही पुसटसे, काही रोमांचकारी, तर काही दर्दभरे. काही उदात्त तर काही नको नकोसे. काही समाजाच्या फूटपट्टीने लहान ठरवलेल्या माणसांच्यामुळे पडलेले इवलेसे पण जीवनाला काही वेगळीच खोली देणारे. अशाच काही व्यक्तिंच्या ह्या पाऊलखुणा.

Related Posts

ग्रामीण साहित्य चळवळीची पार्श्वभूमी आहे

Gauri Sahane
Shareकाळया पाण्याची शिक्षा, गुन्हेगारी प्रवृत्तीचे वर्णन, अंदमान येथील वातावरण, देशप्रेम,एक प्रेमकथा या सर्वांचा उत्तम मिलाफ म्हणजे हे पुस्तक… इतक्या सुंदर...
Read More