Share

Asst. Prof. Jagtap Akshay Goraknath Department of Civil Engineering, Rajgad Dnyanpeeth Shri Chhatrapti Shivajiraje College of Engineering, Dhangwadi
“मृत्युंजय” ही कादंबरी महाभारताच्या एका महानायक, कर्णाच्या जीवनावर आधारित आहे. कर्णाची कथा ही एक संघर्ष, निष्ठा, त्याग आणि स्वाभिमानाची गाथा आहे. कर्णाला जन्मतःच मिळालेला अवहेलनेचा शाप आणि त्याचा न्याय व प्रतिष्ठेसाठीचा संघर्ष या कादंबरीत सुरेखपणे मांडलेला आहे. शिवाजी सावंत यांनी कर्णाचा जीवनप्रवास एक भावनिक आणि तात्त्विक पैलूंनी समृद्ध करून सादर केला आहे.
मृत्युंजय” ही केवळ कादंबरी नसून ती एक अनुभव आहे. वाचकांना कर्णाचे दुःख, त्याचा अभिमान, त्याचे निस्सीम प्रेम आणि त्याग यांची जाणीव होते. कर्णाची भूमिका वाचताना वाचक त्याच्या न्यायासाठी हळहळतो आणि त्याच्या शौर्यासाठी अभिमान वाटतो.

Recommended Posts

महाकाव्यात्मक कादंबरी.

Himakar Kondagurla
Share

Shareकादंबरी एका मोठ्या कालावधीवर आधारित आहे, ज्यामुळे ती वाचकाला विविध ऐतिहासिक आणि सामाजिक घटनांशी जोडते.कादंबरीची सुरुवात 13व्या शतकात पैठण येथील श्रीपती या पात्राने होते. सात नायकांच्या कथा पुढे येतात: साहेबराव, दसरत, जानराव, रखमाजी, पिराजी, शंभुराव आणि देवनाथ. प्रत्येक नायकाच्या कथेतून त्या काळातील […]

Read More

Ikigai

Himakar Kondagurla
Share

ShareGaikwad Sanjay Dattatray; Bharatiya Jain Sanghatana’s Arts, Science & Commerce, Wagholi, Pune The Japanese Secret to a Long, Healthy and Happy Life, or Ikigai, is a book written by two authors, Hector Garcia and Francesc Miralles. Ikigai means the secret of life, […]

Read More