Share

ऊसतोड कामगार आणि मिळेल ते काम करून उपजीविका करणाऱ्या मजुरांच्या जगण्याचा संघर्ष या तरुण कवीने आपल्या कवितेतून प्रभावीपणे मांडला आहे. दिन दुबळ्यांचे दु:ख त्यांची वेदना जेव्हा कवितेतून व्यक्त होते तेव्हा ती कविता जिवंत आणि ताकदीची वाटते… पोटासाठी भटकंती करावी लागणाऱ्या वंचित समाजाची वेदना या कवितेतून प्रतिबिंबित झाली आहे… अनेक कवितातून स्रामाचे मोल सांगण्याचा प्रयत्नही केला आहे

Related Posts

अति परिणामकारक लोकांच्या 7 सवयी-स्वतःवर नियंत्रण मिळवण्याच्या सवयी

Vishnu Rathod
Shareस्टीफन आर. कोवी लिखित “The 7 Habits of Highly Effective People” हे पुस्तक वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासासाठी एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शक...
Read More