ऊसतोड कामगार आणि मिळेल ते काम करून उपजीविका करणाऱ्या मजुरांच्या जगण्याचा संघर्ष या तरुण कवीने आपल्या कवितेतून प्रभावीपणे मांडला आहे. दिन दुबळ्यांचे दु:ख त्यांची वेदना जेव्हा कवितेतून व्यक्त होते तेव्हा ती कविता जिवंत आणि ताकदीची वाटते… पोटासाठी भटकंती करावी लागणाऱ्या वंचित समाजाची वेदना या कवितेतून प्रतिबिंबित झाली आहे… अनेक कवितातून स्रामाचे मोल सांगण्याचा प्रयत्नही केला आहे
Previous Post
उपेक्षतांना संकटावर मात करण्यास भाग पाडणारा ग्रंथ Next Post
वेदनेचे खंडकाव्य : भूक छळते तेव्हा . . . Related Posts
Shareस्टीफन आर. कोवी लिखित “The 7 Habits of Highly Effective People” हे पुस्तक वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासासाठी एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शक...
Share“””Eat That Frog!””: A Book That Makes Procrastination Feel Like Yesterday’s Problem Brian Tracy’s “”Eat That Frog!”” gets its memorable...
Shareहे माझे आवडते पुस्तक आहे. प्राचीन काळी राजा शिवाजी महाराजांनी स्वराज्य बांधले आणि नंतर संभाजी महाराजांनी त्याचा विस्तार केला आणि...
