Share

ऊसतोड कामगार आणि मिळेल ते काम करून उपजीविका करणाऱ्या मजुरांच्या जगण्याचा संघर्ष या तरुण कवीने आपल्या कवितेतून प्रभावीपणे मांडला आहे. दिन दुबळ्यांचे दु:ख त्यांची वेदना जेव्हा कवितेतून व्यक्त होते तेव्हा ती कविता जिवंत आणि ताकदीची वाटते… पोटासाठी भटकंती करावी लागणाऱ्या वंचित समाजाची वेदना या कवितेतून प्रतिबिंबित झाली आहे… अनेक कवितातून स्रामाचे मोल सांगण्याचा प्रयत्नही केला आहे

Related Posts

“परिवर्तनाची पहाट: समाजातील बदलांचा आरंभ

Vishnu Rathod
Shareतुमचं लेखन खूप चांगलं आहे, आणि तुमचं अभिप्रेत मुद्देसुदपणे मांडलं आहे. काही शब्द, वाक्य किंवा टायपोग्राफिकल चुका दुरुस्त केल्या आहेत....
Read More

श्यामची आई

Vishnu Rathod
Shareसुलताने अंकिता मोहन वर्ग एफ वाय बी ए मराठी श्यामची आई, लेखक – साने गुरुजी वाचनाची आवड तशी प्रत्येक माणसाला...
Read More

श्यामची आई

Vishnu Rathod
Shareपुस्तक समीक्षा शीर्षक: श्यामची आई साने गुरुजींचं श्यामची आई हे एक गहहरं, हनिःस्वार्ष प्रेम आणि जीवनाच्या खरी मूलयांची गोड गोष्ट...
Read More