Share

गतकाळातील स्वत:च्या मन:स्थितीचे अचूक वर्णन करताना
त्यांची लेखणी विलक्षण संयम धारण करून व्याकूळ भावस्पंदने उमटवते.
चराचरातील अमूर्त किंवा जडभौतिक तत्त्वांनाही माडगूळकरांच्या
लेखणीतल्या विजेचा स्पर्श लाभला की,
ती तत्त्वे सजीव-समूर्त होऊन वाचकांसमोर अवतरतात.

Related Posts

तुकोबारायांचा जीवनसंघर्ष व जगण्याचं मर्म उलगडणारी कादंबरी : डियर तुकोबा

Dr. Rupali Phule
Shareडॉ.विजय बालघरे, बाबुरावजी घोलप महाविद्यालय,सांगवी पुणे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या जीवनाचरित्राचा वास्तव वेध घेणारे लेखन मराठी साहित्यात अपवादाने आढळते....
Read More

अर्थसाक्षर व्हा

Dr. Rupali Phule
Shareभारतातील साक्षरता बऱ्याच प्रयत्नांनंतर आता कुठे जरा वाढलेली बघायला मिळते. शासन, वेगवेगळ्या संस्था आणि अगदी व्यक्तीगत पातळीवर केलेल्या अथक प्रयत्नांमुळे...
Read More