Share

गतकाळातील स्वत:च्या मन:स्थितीचे अचूक वर्णन करताना
त्यांची लेखणी विलक्षण संयम धारण करून व्याकूळ भावस्पंदने उमटवते.
चराचरातील अमूर्त किंवा जडभौतिक तत्त्वांनाही माडगूळकरांच्या
लेखणीतल्या विजेचा स्पर्श लाभला की,
ती तत्त्वे सजीव-समूर्त होऊन वाचकांसमोर अवतरतात.

Related Posts

प्राध्यापक वाईकरांची कथा

Dr. Rupali Phule
Shareनारायण धारप यांनी लिहिलेली ‘पाध्यापक वैकरणाची कथा’ एकोणिसाव्या शतकातील साठच्या दशकात किंवा नंतर शतकाच्या वाचकांसाठी, नारायण धारप हे गूढ, अलौकिक...
Read More