संगमनेर नगरपालिका कला, दा.ज. मालपाणी वाणिज्य आणि ब. ना. सारडा विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त), संगमनेर जि. अहमदनगर
विद्यार्थी – मोरे साईभी राजेंद्र
वर्ग – एफ.वाय.बी.सी.ए
पुस्तकाचे नाव -अग्निपंख
लेखकाचे नाव – डॉ. ए. पी अब्दुल कलाम
पुस्तक परीक्षण / पुस्तक अभिप्राय
अग्निपंख हे पुस्तक भारताचे माजी राष्ट्रपती आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जीवन प्रवासावर आधारित आहे. हे पुस्तक भारतीय तरुणांना त्यांच्या जीवनात उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी लिहिले गेले आहे. हे लिहिले गेले आहे. हे पुस्तक कलाम त्यांचे विचार तत्वज्ञान आणि जीवनातील अनुभव याचे अनुकरण आहे, ज्यामुळे वाचकांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी नवा दृष्टिकोन मिळतो.
पुस्तकाच्या सुरुवातीला डॉ. कलाम यांच्या बालपणाचे वर्णन आहे.
त्यांचा जन्म रामेश्वरम येथे एका साधारण कुटुंबात झाला.