Share

संगमनेर नगरपालिका कला, दा.ज. मालपाणी वाणिज्य आणि ब. ना. सारडा विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त), संगमनेर जि. अहमदनगर
विद्यार्थी – मोरे साईभी राजेंद्र
वर्ग – एफ.वाय.बी.सी.ए
पुस्तकाचे नाव -अग्निपंख
लेखकाचे नाव – डॉ. ए. पी अब्दुल कलाम
पुस्तक परीक्षण / पुस्तक अभिप्राय

अग्निपंख हे पुस्तक भारताचे माजी राष्ट्रपती आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जीवन प्रवासावर आधारित आहे. हे पुस्तक भारतीय तरुणांना त्यांच्या जीवनात उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी लिहिले गेले आहे. हे लिहिले गेले आहे. हे पुस्तक कलाम त्यांचे विचार तत्वज्ञान आणि जीवनातील अनुभव याचे अनुकरण आहे, ज्यामुळे वाचकांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी नवा दृष्टिकोन मिळतो.
पुस्तकाच्या सुरुवातीला डॉ. कलाम यांच्या बालपणाचे वर्णन आहे.
त्यांचा जन्म रामेश्वरम येथे एका साधारण कुटुंबात झाला.

Related Posts

नातेसांबांध

Vishal Jadhav
Shareपस्तक जग जवळ येताना हे अजित बालकृष्णन यांच्या विचारशील लेखनाचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण उदाहरण आहे. हे पुस्तक त्यांच्या जीवनातील विविध...
Read More

कर्ण

Vishal Jadhav
Shareअस्तित्वाचा अर्थ शोधणे हा मनुष्याचा शाश्वत शोध आणि त्याच्या महान निर्मितीचा विषय आहे. शिवाजी सावंतांचे मृत्युंजय हे अशा साहित्यकृतीचे उत्कृष्ट...
Read More