बलुतं हे वास्तव जीवनाचा कलात्मपूर्ण प्रत्यय आणून देणारे आत्मकथन असून त्यामुळे मराठी वाङ्मयात एक नवी मोलाची भर पडलेली आहे. मित्राशी हितगुज करावे अशा पद्धतीने या आत्मकथनाची लेखन रचना आणि निवेदनशैली आहे. त्यासाठी दया पवार यांनी साधी, सोपी, ओघवती व अनलंकृत भाषा वापरली आहे. कधीकधी ही भाषा काव्यात्म वळणही घेते.
Previous Post
सुसूत्र लेखन Next Post
The Old Man and the Sea Related Posts
Shareजेरुशा उर्फ ज्यूडी – एक सुंदर, तरुण मुलगी परंतु अनाथ. अनाथालयात वाढलेल्या जेरुशाची बुद्धिमत्ता पाहून त्या अनाथालयाचे एक विश्वस्त तिच्या...
Shareकु. आहेर वैष्णवी बाळासाहेब ( टी वाय बी एस सी )श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा जि. अहिल्यानगर परिचय: मृत्युंजय कादंबरीची...
ShareKu.Kamal Ramdas Kale , T.Y.B.A. Dept. of English, Annasaheb Awate College, Manchar “Wings of Fire: An Autobiography of Abdul Kalam”...
