बलुतं हे वास्तव जीवनाचा कलात्मपूर्ण प्रत्यय आणून देणारे आत्मकथन असून त्यामुळे मराठी वाङ्मयात एक नवी मोलाची भर पडलेली आहे. मित्राशी हितगुज करावे अशा पद्धतीने या आत्मकथनाची लेखन रचना आणि निवेदनशैली आहे. त्यासाठी दया पवार यांनी साधी, सोपी, ओघवती व अनलंकृत भाषा वापरली आहे. कधीकधी ही भाषा काव्यात्म वळणही घेते.
Previous Post
सुसूत्र लेखन Next Post
The Old Man and the Sea Related Posts
ShareKhushabu Sonawane (Final Year) S.G.S.S.Loknete Dr. J. D. Pawar College of Pharmacy, Manur शिवाजी सावंत यांची कादंबरी, मृत्युंजय, ही केवळ...
ShareARSH SIDDIQUI, FYBBA, Ashoka Center for Business and Computer Studies, Nashik. To Kill a Mockingbird by Harper Lee is a...
Shareइन्कलाब या कादंबरीचे मुख्य सूत्र भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी चळवळीभोवती फिरते. पुस्तकात स्वातंत्र्यलढ्याच्या ऐतिहासिक आणि सामाजिक बाजूंचा सखोल आढावा घेतल्यामुळे वाचकाला...
