Share

बलुतं हे वास्तव जीवनाचा कलात्मपूर्ण प्रत्यय आणून देणारे आत्मकथन असून त्यामुळे मराठी वाङ्मयात एक नवी मोलाची भर पडलेली आहे. मित्राशी हितगुज करावे अशा पद्धतीने या आत्मकथनाची लेखन रचना आणि निवेदनशैली आहे. त्यासाठी दया पवार यांनी साधी, सोपी, ओघवती व अनलंकृत भाषा वापरली आहे. कधीकधी ही भाषा काव्यात्म वळणही घेते.

Related Posts

हे पुस्तक म्हणजे एका आईची हृदय विदिर्ण करणारी कहाणी!

Gauri Sahane
Shareएक पूर्ण अपूर्ण हा नीला सत्यनारायण यांचा ग्रंथ आहे. ही त्यांची स्वतःची आत्मकथा आहे. ग्रंथाली प्रकाशन ने ही प्रकाशित केलेली...
Read More