हे पुस्तक नवीन वाचकांसाठी उपयुक्त असे हे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये विज्ञान व अध्यात्म या विषयी माहिती दिली आहे. या पुस्तकामध्ये अनेक संतानी लिहिलेल्या काव्यांची. ओव्यांची माहिती दिलेली आहे. या पुस्तकांमुळे अनेक फायदे होतात. उदा:-घरातून बाहेर जाताना हातावर दही साखर देण्याची प्रथा आहे . तर त्या प्रथेला वैज्ञानिक दृष्टीकोनातून किती महत्व आहे हे यामध्ये पटवून दिले आहे.
विज्ञान हे विश्व कसे निर्माण झाल हे सांगत असेल तर अध्यात्म हे विश्व कस निर्माण झाल. हे सांगत या पुस्तकामुळे माझ्या मनात अध्यात्माचे महत्व कोरले गेले आहे. अध्यात्माचा आदर वाढला आहे.
Next Post
ययाती Related Posts
Shareप्रस्तावना **संभाजी** ही मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरी आहे, जी लेखक विश्वास पाटील यांनी लिहिली आहे. ही कादंबरी छत्रपती...
ShareProf. Pravin More Shri Padmamani Jain College, Pabal Wings of Fire is not just the autobiography of Dr. APJ Abdul...
Shareमी वाचलेले ‘जग बदलणारी माणसं’ – पुस्तक परिचय ‘जग बदलणारी माणसं’ हे पुस्तक ज्योत्सना लेले यांनी लिहिले आहे. ज्योत्सना लेले...
