Share

उबाळे प्रांजली मुकुंद विद्यार्थी निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव
लाल सूर्य या पुस्तकात आबासाहेबांचे संपूर्ण जीवन चरित्र आहे. त्यांचे शिक्षण कसं झालं ते लहानाचे मोठे कसे झाले .त्यांच्या घरी भगवान बाबा, वामनभाऊ,अशा मोठ्या संतांचे येणे जाणे .गरीब दलित त्यांच्या मुलांना राहण्याची जेवणाची सोय गरीब शेतकऱ्यांसाठी त्यांना शेतीला पाणीपुरवठा ताजनापूर लिफ्ट क्रमांक दोन याची सुविधा केली.

Related Posts

बलुतं

Kalyani Pawar
Shareबलुतं हे वास्तव जीवनाचा कलात्मपूर्ण प्रत्यय आणून देणारे आत्मकथन असून त्यामुळे मराठी वाङ्मयात एक नवी मोलाची भर पडलेली आहे. मित्राशी...
Read More