राजहंस प्रकाशन पुस्तक मन मे हे विश्वास या पुस्तकाचे लेखक स्वतः श्री विश्वास नांगरे पाटील असून त्यांनी आपला जन्मापासून तर ते त्यांनी आपल्या शाळा हायस्कूल कॉलेज मुंबई विद्यापीठ तसेच एस आय एस सी पूर्व परीक्षा त्यांनी हे सर्व त्यांच्या बोली भाषेत मांडले आहेत तर तसेच त्यांनी या पुस्तकांमध्ये शेवटचा अध्याय मध्ये मुलाखतीची बाजी मारण्यासाठी असं काही वेगळं केलं त्यासाठी त्यांना काय करावे लागले हे सर्व सांगितले आहे थोडक्यात त्यांनी त्यांची पूर्ण जीवन गाथा यामध्ये सांगितलेली आहे त्यामुळे हे पुस्तक सर्वांनी वाचावे
Previous Post
The Alchemist Next Post
How to live Life Related Posts
ShareDuring his last illness, when Sri Ramakrishna could not talk, he wrote on a piece of paper that Swami Vivekananda...
Share“Classical Mechanics”” by N.C. Rana and P.S. Joag is a comprehensive textbook that delves into both Newtonian and analytical mechanics,...
Share“बुधभूषण हा छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला संस्कृत भाषेतील एक विलक्षण ग्रंथ आहे. हा ग्रंथ संभाजी महाराजांच्या विद्वत्तेचे आणि विचारसंपत्तीचे प्रतीक...
