राजहंस प्रकाशन पुस्तक मन मे हे विश्वास या पुस्तकाचे लेखक स्वतः श्री विश्वास नांगरे पाटील असून त्यांनी आपला जन्मापासून तर ते त्यांनी आपल्या शाळा हायस्कूल कॉलेज मुंबई विद्यापीठ तसेच एस आय एस सी पूर्व परीक्षा त्यांनी हे सर्व त्यांच्या बोली भाषेत मांडले आहेत तर तसेच त्यांनी या पुस्तकांमध्ये शेवटचा अध्याय मध्ये मुलाखतीची बाजी मारण्यासाठी असं काही वेगळं केलं त्यासाठी त्यांना काय करावे लागले हे सर्व सांगितले आहे थोडक्यात त्यांनी त्यांची पूर्ण जीवन गाथा यामध्ये सांगितलेली आहे त्यामुळे हे पुस्तक सर्वांनी वाचावे
Previous Post
The Alchemist Next Post
How to live Life Related Posts
ShareAbhijit Mahadev Chavan L.L.M, 2nd Year Department of Law Savitribai Pule Pune University ‘ताओ एक जीवनशैली’ “जगावं कसं” शेवट झाल्यानंतर...
ShareAnusha Khedkar, MBA, SKN Sinhgad School of Business Management Pune Oliver Twist : written by Charles Dikens Synopsis: Oliver Twist...
ShareReview By Prof. Allapurkar Renuka Subhash, Asst. Professor, Baburaoji Gholap College, Pune अन्न, वस्त्र, निवारा यामधील सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे...
