राजहंस प्रकाशन पुस्तक मन मे हे विश्वास या पुस्तकाचे लेखक स्वतः श्री विश्वास नांगरे पाटील असून त्यांनी आपला जन्मापासून तर ते त्यांनी आपल्या शाळा हायस्कूल कॉलेज मुंबई विद्यापीठ तसेच एस आय एस सी पूर्व परीक्षा त्यांनी हे सर्व त्यांच्या बोली भाषेत मांडले आहेत तर तसेच त्यांनी या पुस्तकांमध्ये शेवटचा अध्याय मध्ये मुलाखतीची बाजी मारण्यासाठी असं काही वेगळं केलं त्यासाठी त्यांना काय करावे लागले हे सर्व सांगितले आहे थोडक्यात त्यांनी त्यांची पूर्ण जीवन गाथा यामध्ये सांगितलेली आहे त्यामुळे हे पुस्तक सर्वांनी वाचावे
Previous Post
The Alchemist Next Post
How to live Life Related Posts
Shareश्री प्रकाश सस्ते यांनी आपल्या “व्यक्तिमत्व विकास” या छोट्या ग्रंथात प्रत्येकाने आपले व्यक्तिमत्त्व – उत्तम प्रकारे घडविण्यासाठी कोणकोणत्या गोष्ट्री आत्मसात...
ShareReviewed by Shital Deepak Pawar, FYBSC, MVP’s KSKW Arts, Science & Commerce College, Cidco, Nashik This nostalgic and authentic account...
ShareDeepali Sunil Patil, S.Y. AIDS, K. K. Wagh Institute of Engineering Education and Research, Nashik. I will do my best...
