विद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बारामती
सोनवणे स्नेहा अंबादास अकरावी सायन्स
पुस्तकाचे नाव – आपण जिंकू शकता
लेखक – शिव खेडा
यशस्वी होणं याचा अर्थ कधीही अपयश न मिळणे असा नसून अंतिम ध्येय घटना असा आहे समृद्ध आणि परिपूर्ण आयुष्य जगण्यास तुम्हाला सक्षम करण्यासाठी हे पुस्तक आहे कवी म्हणतात विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत ते गोष्टी वेगळ्या प्रकारे करतात प्रस्तुत पुस्तकात माणसाने कसे जगावं कोणते गुण अंगी बाळगावी त्याचप्रमाणे महत्त्वाचा दृष्टिकोन सकारात्मक दृष्टिकोनाची निर्मिती सकारात्मक आत्मप्रतिष्ठा आणि सकारात्मक प्रतिमेची निर्मिती सुप्त मन आणि चारित्र्याची जडणघडण परस्पर संबंध परस्परवार कौशल्य आणि विकास प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची निर्मिती प्रेरणा यश ध्येय हे या पुस्तकाचे मुख्य उद्दिष्ट आहे आता आपण ते गुण कसे आपल्यात आज रामर करावे याकडे लक्षवेध शिक्षण हे केवळ उदरनिर्वाहाचे साधन नव्हे तर शिक्षणामुळे जीवन जगण्याची कला साध्य होते खरे शिक्षण बुद्धी आणि भावना या घटकावर आधारित असतात तसेच ज्ञान म्हणजे माहितीचा साठा करणं शहाणपणा म्हणजे त्या माहितीचा प्रत्यक्ष वापरासाठी उपयोग करण्यासाठी क्षमता असणं यश म्हणजे नक्की काय उचित ध्येयाच्या दिशेने उद्दिष्ट पुरतीकडे होणारी वाटचाल म्हणजे यशस्वी माणसं अपयशस्वी माणसापेक्षा काही दहापट हुशार नसतात ती इतरांपेक्षा केवळ कणखर सरस असतात जीवनात अडथळे आपल्याला नम्र होण्यास शिकवतात जितके तुम्ही जास्त कष्ट कराल तितके तुम्ही जास्त नशीबवान व्हाल जगातील कोणतेही मौल्यवान रत्नांपेक्षा आपल्या चारित्र्य जपण्याची अधिक गरज असते ज्याचे चारित्र शुद्ध त्वचारित्रिवार जगात माणसाला प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागते प्रामाणिक आई-वडील मिळणे हा सर्वात मोठा वारसा आहे आणि त्याप्रमाणे प्रसन्न आणि आकर्षक
व्यक्तिमत्वामुळे यशस्वी माणसं उठून दिसतात माणसाचा दृष्टिकोन वर्तणूक आणि त्यातून व्यक्त होणारा भाव यांचा मेळावा म्हणजे प्रसन्न व्यक्तिमत्व निष्ठा भाव आणि बांधिलकी असेल तर अतिशय वाईट परिस्थिती ही संबंध टिकून राहतात उपकाराचे स्मरण ठेवले पाहिजे कृतज्ञता ही एक जाणीव आहे जगत असताना माणसाने चांगले व्यक्तिमत्व घडेल असेच काम करावं आणि आपल्यावर कोणी टीका करणार नाही याची जाणीव ठेवून पुढील पावले उचलावी.
माणसाची नीतिमूल्य आणि दूरदृष्टी योग्य करण्यासाठी योग्य काम करणे महात्मा गांधी म्हणतात
पुढील सात गोष्टी म्हणजे घोरपातके मानावीत कष्टशिवाय संपत्ती सतत विवेक बुद्धी शिवाय आनंद चारित्र्याशिवाय ज्ञान नीतीमते शिवाय व्यापार मानवते शिवाय विज्ञान त्या गावीना धर्मा आणि तत्वाशिवाय राजकारण पैसा नेहमीच शहाणपणाच्या गोष्टी बोलत नाही आणि पैसा जेव्हा बोलतो तेव्हा सत्य गप्प बसत जीवनातील दुर्दैवाचा भाग कोणता असेल तर लोक पैसा कमावणे ऐवजी मिळवण्याचे योजना आखतात पैसा मिळवणे सोपे पर त्या राखून ठेवून अवघड आहे पैशाने मनोरंजन विकत घेता येते सुख विकत घेता येत नाही पलंग पण झोप येत नाही औषध पण आरोग्य नाही अशा असंख्य गोष्टी पैशाने विकत घेता येतात पण प्रेम दुःख आनंद माया जिव्हाळा आपुलकी पैशाने विकत घेता येत नाही म्हणून माणसाला देवाने विचार करण्याची क्षमता दिलेली आहे त्यामुळे माणसाने त्याचा योग्य प्रकारे उपयोग करावा जगत असताना दुःख तर सर्वाच्याच नशिबी आहे पण त्यातून मार्ग निघतो आपण कोणतीही गोष्ट सकारात्मदृष्टीने पाहिले तर ती गोष्ट राहत नाही माणसाच्या जीवनात जगत असताना अंगी हे गुण असतील तर माणूस कधीही हरू शकत नाही आत्मविश्वास चिकाटी दृढनिश्चय प्रामाणिकपणा नैतिक मूल्य सकारात्मक दृष्टिकोन चारित्र्य हीन हे गुण असतील तर मनुष्य आपले जीवन रूपी जीवन सुख समाधान पूर्वक जगेन कृतज्ञ मनोवृत्तीची जोपासना करा आयुष्यात जो मिळाले त्याचा विचार करा अडचणींचा पाठा वाचू नका तरच तुम्ही यशस्वी हॉल.
लांब लांबचे टप्पे घ्यायचे तर आयुष्याचा प्रवास फार कठीण आहे पण छोटे छोटे टप्पे गेले तर हाच प्रवास किती सोपा आहे