Share

बलुतं हे वास्तव जीवनाचा कलात्मपूर्ण प्रत्यय आणून देणारे आत्मकथन असून त्यामुळे मराठी वाङ्मयात एक नवी मोलाची भर पडलेली आहे. मित्राशी हितगुज करावे अशा पद्धतीने या आत्मकथनाची लेखन रचना आणि निवेदनशैली आहे. त्यासाठी दया पवार यांनी साधी, सोपी, ओघवती व अनलंकृत भाषा वापरली आहे. कधीकधी ही भाषा काव्यात्म वळणही घेते.

Related Posts

हेडाम: कादंबरी नाही, संघर्षपूर्ण आत्मकथा !

Gauri Sahane
Shareदुष्काळी माणदेशातील गरीब, मेंढपाळ कुटुंबात जन्मलेल्या आणि अथक मेहनतीने शिक्षक झालेल्या नागु विरकर यांचे हेडाम हे आत्मकथन आहे. दुष्काळ आणि...
Read More