Share

‘अनिल अवचट’ यांनी ‘माणसं’ या पुस्तकात समाजाचं नकोसे वाटणारे चित्रण अतिशय प्रभावीपणे मांडले आहे.
याला ना.ध. गोरे यांची मानलेली प्रस्तावना, जी या पुस्तकाच्या आशयाचा विविध अंगाने विचार करून त्याला हे समाज वास्तव ज्या महाराष्ट्राच्या मातीत घडावे. ते जगाच्या परिशेपात त्यांनी या भयाण वास्तवाचा उलगडा केलेला आहे. या पुस्तकात 1972 T दुष्काळाचे ग्रामीण आणि शहरी जिवनमानावर झालेले परिणाम मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरत झालेल्या दंगलीची झळ या पुस्तकाच्या माध्यमातून आजच्चा पिडीलाही करून देण्यात हे पुस्तक महत्वाची भूमिका बजावते.
या पुस्तकाला दिलेले आणि याचाच एक भाग “माणसं ‘ हे पुस्तक पुणे, उस्मानाबाद, लातूर येथील लोकाच्या सामाजिक, आर्थिक, नैसर्गिक परिणामाचे असे यात आलेल आहे.

Recommended Posts

उपरा

Amol Takale
Share

Shareपुस्तक पुनरावलोकन नाव : प्रा .सोनाली अनिल काळे कॉलेजचे नाव : पुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी महाविद्यालय आणि श्रीकृष्ण एस. धामणकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- नाशिक. विभाग: एम. बी. ए. उपरा लेखकाचे नाव: लक्ष्मण माने लक्ष्मण माने यांचे आत्मकथन उपरा हे मराठी साहित्यातील एक […]

Read More

The Undying Light

Amol Takale
Share

ShareBook Review: Ahire Shubham First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे पुस्तक असून या महिन्यात प्रकाशित झालेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवले. स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचं शीर्षकही किती […]

Read More