Share

‘अनिल अवचट’ यांनी ‘माणसं’ या पुस्तकात समाजाचं नकोसे वाटणारे चित्रण अतिशय प्रभावीपणे मांडले आहे.
याला ना.ध. गोरे यांची मानलेली प्रस्तावना, जी या पुस्तकाच्या आशयाचा विविध अंगाने विचार करून त्याला हे समाज वास्तव ज्या महाराष्ट्राच्या मातीत घडावे. ते जगाच्या परिशेपात त्यांनी या भयाण वास्तवाचा उलगडा केलेला आहे. या पुस्तकात 1972 T दुष्काळाचे ग्रामीण आणि शहरी जिवनमानावर झालेले परिणाम मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरत झालेल्या दंगलीची झळ या पुस्तकाच्या माध्यमातून आजच्चा पिडीलाही करून देण्यात हे पुस्तक महत्वाची भूमिका बजावते.
या पुस्तकाला दिलेले आणि याचाच एक भाग “माणसं ‘ हे पुस्तक पुणे, उस्मानाबाद, लातूर येथील लोकाच्या सामाजिक, आर्थिक, नैसर्गिक परिणामाचे असे यात आलेल आहे.

Related Posts

गुरुजी तू मला आवडला !

गुरुजी तू मला आवडला !

Amol Takale
Shareडॉ.हनुमंत भवारी,सहयोगी प्राध्यापक, श्री पद्ममणी जैन महाविदयालय, पाबळ. विद्यार्थ्याला देशाचा सक्षम नागरिक किंवा मुळातच माणूस बनवायचं जर असेल तर त्याचा...
Read More

“श्यामची आई”

Amol Takale
Shareनाव : चारुशीला रणदिवे ( बी. एड. प्रथम वर्ष ) महाविद्यालय : कमला शिक्षण संस्थेचे , प्रतिभा शिक्षणशास्र महाविद्यालय ,...
Read More