Share

उबाळे प्रांजली मुकुंद विद्यार्थी निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव
लाल सूर्य या पुस्तकात आबासाहेबांचे संपूर्ण जीवन चरित्र आहे. त्यांचे शिक्षण कसं झालं ते लहानाचे मोठे कसे झाले .त्यांच्या घरी भगवान बाबा, वामनभाऊ,अशा मोठ्या संतांचे येणे जाणे .गरीब दलित त्यांच्या मुलांना राहण्याची जेवणाची सोय गरीब शेतकऱ्यांसाठी त्यांना शेतीला पाणीपुरवठा ताजनापूर लिफ्ट क्रमांक दोन याची सुविधा केली.

Related Posts

वाचन संस्कृती : आक्षेप आणि अपेक्षा

Kalyani Pawar
Shareवाचन संस्कृतीचा संबंध एकीकडे प्रत्येकाला व्यक्तिगतरीत्या संवाद- कौशल्य अवगत होऊन प्रत्येकाच्या व्यक्तिगत उन्नतीच्या वाटा मोकळ्या होण्याशी तर दुसरीकडे सभ्य समाजाच्या...
Read More