ऊसतोड कामगार आणि मिळेल ते काम करून उपजीविका करणाऱ्या मजुरांच्या जगण्याचा संघर्ष या तरुण कवीने आपल्या कवितेतून प्रभावीपणे मांडला आहे. दिन दुबळ्यांचे दु:ख त्यांची वेदना जेव्हा कवितेतून व्यक्त होते तेव्हा ती कविता जिवंत आणि ताकदीची वाटते… पोटासाठी भटकंती करावी लागणाऱ्या वंचित समाजाची वेदना या कवितेतून प्रतिबिंबित झाली आहे… अनेक कवितातून स्रामाचे मोल सांगण्याचा प्रयत्नही केला आहे
Previous Post
उपेक्षतांना संकटावर मात करण्यास भाग पाडणारा ग्रंथ Next Post
वेदनेचे खंडकाव्य : भूक छळते तेव्हा . . . Related Posts
Share‘आमचा बाप आणि आम्ही’ एक फिनिक्स झेप कु. हर्षाली प्रभाकर पवार M.Sc.-1, वनस्पतीशास्र विभाग, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे pawarharshaliprabhakar@gmail.com मराठी...
ShareBook Review:Kaveri Lalchand Deore, First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana मी हे पुस्तक निवडण्यास कारण असे की,...
ShareName of the Student-Sakshi Agarwal Name of the College-Ness Wadia College of Commerce Pune A Realistic and amazing book “To...
