ऊसतोड कामगार आणि मिळेल ते काम करून उपजीविका करणाऱ्या मजुरांच्या जगण्याचा संघर्ष या तरुण कवीने आपल्या कवितेतून प्रभावीपणे मांडला आहे. दिन दुबळ्यांचे दु:ख त्यांची वेदना जेव्हा कवितेतून व्यक्त होते तेव्हा ती कविता जिवंत आणि ताकदीची वाटते… पोटासाठी भटकंती करावी लागणाऱ्या वंचित समाजाची वेदना या कवितेतून प्रतिबिंबित झाली आहे… अनेक कवितातून स्रामाचे मोल सांगण्याचा प्रयत्नही केला आहे
Previous Post
उपेक्षतांना संकटावर मात करण्यास भाग पाडणारा ग्रंथ Next Post
वेदनेचे खंडकाव्य : भूक छळते तेव्हा . . . Related Posts
Shareमंदिर परिचयाची गाथा सांगणारे पुस्तक- तीर्थरूप महाराष्ट्र लेखक-पं. महादेव शास्त्री जोशी पुस्तक परीक्षण- प्रा. मंगेश माधव देवडे तीर्थरूप महाराष्ट्र हे...
Shareअजिंक्य मोहिते…. महाविद्यालयीन शिक्षणासाठी छोट्या गावातून मोठ्या शहरात आलेला तरुण. शहरातल्या प्रसिद्ध कृषिमहाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला. प्रवेश घेतल्याच्या पहिल्या दिवसापासून...
Shareपुस्तक परीक्षण- Bansode Santosh S., Librarian, RMD Sinhgad Technical Institutes Campus, Warje, Pune- 58. “भारतातील अमर तत्वज्ञ स्वामी विवेकानंद” हे...
