Share

ऊसतोड कामगार आणि मिळेल ते काम करून उपजीविका करणाऱ्या मजुरांच्या जगण्याचा संघर्ष या तरुण कवीने आपल्या कवितेतून प्रभावीपणे मांडला आहे. दिन दुबळ्यांचे दु:ख त्यांची वेदना जेव्हा कवितेतून व्यक्त होते तेव्हा ती कविता जिवंत आणि ताकदीची वाटते… पोटासाठी भटकंती करावी लागणाऱ्या वंचित समाजाची वेदना या कवितेतून प्रतिबिंबित झाली आहे… अनेक कवितातून स्रामाचे मोल सांगण्याचा प्रयत्नही केला आहे

Related Posts

आमचा बाप आणि आम्ही

Vishnu Rathod
Share‘आमचा बाप आणि आम्ही’ एक फिनिक्स झेप कु. हर्षाली प्रभाकर पवार M.Sc.-1, वनस्पतीशास्र विभाग, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे pawarharshaliprabhakar@gmail.com मराठी...
Read More