गांडूळच्या ३०० हून अधिक जाती असल्या तरी प्रामुख्याने ईसीना
फोईडीटा,युद्रालस,युजेनिय ,पेरीनोक्सी ,येक्झोव्हेटस,फेरीटीमा.उद्योजकता म्हणजे आर्थिक
संधीचा विकास करणे गांडूळ खात निर्मिती व गांडूळची पैदास हा जसा शेतकऱ्यांसाठी
आपल्या जमिनीची सुपीकता राखण्याचा एक मार्ग आहे.गेल्या अनेक वर्ष पासून भारतीय
शेतकरी सेंद्रिय खते वापरत आहे त्यामुळे जमिनीची सुपीकता कायम ठेवली जाते.सध्या
रासायनिक खतांचे भाव सामान्य शेतकऱ्यांना ण परवडण्या इतके वाढले आहेत.भावी काळात
रासायनिक खतांच्या किंमती दिवसेंदिवस वाढणार आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना सेंद्रिय खते
वापरण्याशिवाय पर्याय नाही.पिके निरोगी राहत असल्याने पिक संरक्षणाच्या खर्चात बचत
होते.
Previous Post
गोदान – भारतीय जीवनाचे प्रतिबिंब असलेली महान कादंबरी Next Post
पेंटिंग Related Posts
Share(प्रा.कोंडे माउली हिरामण, प्राध्यापक, शंकरराव भेलके महाविद्यालय,नसरापूर) गनिमी कावा हा शब्द ऐकला किंवा उच्चारला गेला की, आपल्या नजरेसमोर एकच नाव...
Share“Financial Management: A Step-by-Step Approach contributes significantly to improvement in systematic financial literacy this book takes us through the study...
Soil pollution non-point pollution, management practices, heavy metal pollutants, sewage sludge etc.
ShareSoil Pollution by S.G. Misra and Dinesh Mani is an insightful and informative book that effectively covers the critical aspects...
