बलुतं हे वास्तव जीवनाचा कलात्मपूर्ण प्रत्यय आणून देणारे आत्मकथन असून त्यामुळे मराठी वाङ्मयात एक नवी मोलाची भर पडलेली आहे. मित्राशी हितगुज करावे अशा पद्धतीने या आत्मकथनाची लेखन रचना आणि निवेदनशैली आहे. त्यासाठी दया पवार यांनी साधी, सोपी, ओघवती व अनलंकृत भाषा वापरली आहे. कधीकधी ही भाषा काव्यात्म वळणही घेते.
Previous Post
सुसूत्र लेखन Next Post
The Old Man and the Sea Related Posts
Shareमहाबुद्ध डॉ. आंबेडकर या पुस्तिकेत लेखक डॉ. यशवंत मनोहर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाबुद्ध कसे आहेत हे स्पष्ट केले केले...
ShareAadhunik Bharatacha Itihas” is a comprehensive and insightful book that delves into the modern history of India. Written by [Author’s...
Shareकोणतीही व्यक्ती आपल्या कष्टाने व जिद्दीने आपले यश प्राप्त करू शकते असे मला या पुस्तकामधून समजले आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या समस्यांना...
