बलुतं हे वास्तव जीवनाचा कलात्मपूर्ण प्रत्यय आणून देणारे आत्मकथन असून त्यामुळे मराठी वाङ्मयात एक नवी मोलाची भर पडलेली आहे. मित्राशी हितगुज करावे अशा पद्धतीने या आत्मकथनाची लेखन रचना आणि निवेदनशैली आहे. त्यासाठी दया पवार यांनी साधी, सोपी, ओघवती व अनलंकृत भाषा वापरली आहे. कधीकधी ही भाषा काव्यात्म वळणही घेते.
Previous Post
सुसूत्र लेखन Next Post
The Old Man and the Sea Related Posts
ShareLibrarian, Sinhgad Institute of Technology, Lonavala William Shakespeare’s “Hamlet” is an unparalleled masterpiece that transcends time and culture. A haunting...
Shareपुस्तकाचे नाव:स्वातंत्र्य आले घरा (the free man ) लेखक :कॉनराड रिक्टर अनुवाद: जी ए कुलकर्णी परचुरे प्रकाशन मंदिर प्र आ:१९६८ द्वि आ:२०१० किंमत:१२५ पाने:११४ हि कहाणी...
ShareRaut Prashuram Bharat,Sinhgad College of Science,Pune प्रस्तावना- पहिल्या पिढीचे उद्योजक असे रॉनी यांना संबोधले जाते त्यांचे उद्योजक क्षेत्रात जे मोलाचे...
