Share

पुस्तकात भगवान बुद्ध, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस यांच्यासारख्या महापुरूषांच्या शिकवणीची शिदोरी आहे. गांधीजी, टिळक, टागोर, नेहरुंच्या विचारांचा परिसस्पर्श आहे. साने गुरुजी, खांडेकर, शिरवाडकर, पु. ल. यशवंतराव यांच्या साहित्यिक प्रतिभेचे दर्शन आहे. शाहू महाराज, गाडगेबाबा, मदर तेरेसा, डाॅ. कलाम यांच्या मानवतेचा कैवार आहे. आणखीही कित्येकांच्या जीवनातील नाट्यमय प्रसंगाची मुद्रा या पुस्तकात कोरलेली आहे.

Related Posts

समाज परिवर्तनाचा दृढ विचार मांडणारी कादंबरी

Gauri Sahane
Shareफकिरा ही अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली मराठी भाषेतील कादंबरी आहे. ही कादंबरी इ.स. १९५९ साली प्रकाशित झाली. इ.स. १९६१ मध्ये महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार या कादंबरीला मिळाला. अण्ण भाऊ...
Read More