पुस्तकात भगवान बुद्ध, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस यांच्यासारख्या महापुरूषांच्या शिकवणीची शिदोरी आहे. गांधीजी, टिळक, टागोर, नेहरुंच्या विचारांचा परिसस्पर्श आहे. साने गुरुजी, खांडेकर, शिरवाडकर, पु. ल. यशवंतराव यांच्या साहित्यिक प्रतिभेचे दर्शन आहे. शाहू महाराज, गाडगेबाबा, मदर तेरेसा, डाॅ. कलाम यांच्या मानवतेचा कैवार आहे. आणखीही कित्येकांच्या जीवनातील नाट्यमय प्रसंगाची मुद्रा या पुस्तकात कोरलेली आहे.
Previous Post
(स्फुट लेखसंग्रह) Next Post
एक भाकर तीन चुली Related Posts
ShareBook Review by Sujata Narayan Kharad (BALLB- IVth Year) Modern Law College निर्मल का संसार निर्मल मन के लोगों के...
Shareए बी सीडी मार्गाद्वारे विचारांचे नियमन करण्याचे तंत्र दिलेले आहे तिसरा खंड हा आनंदी जीवनासाठी आनंद योग या आनंद योगाच्या...
Shareबाबा आमटे यांच्या भव्य स्वप्नाचं मूर्त रूप म्हणजे आनंदवन. पण ‘आनंदवन म्हणजे कुष्ठकार्य’ एवढीच ओळख जनमानसात रुजलेली आहे. प्रत्यक्षात त्यापलीकडे...
