Share

Book review : Bhoye Rani pandit, MGV’s Loknete Vyankatrao Hiray Arts Science & Commerce College Panchvati, Nashik.

लेखकाने सर्व ठिकाणांचा पात्रांचा त्यांच्या शरीर रचनेचा स्वभावाचा अगदी निर्जीव गोष्टींचा परिचय नजरे समोर जिवंत उभा राहावा असा केलेला आहे. एकूणच हे पुस्तक वाचल्यावर तुमच्या आयुष्यात विशेष बदल घडेल. तुम्ही जी कोणी स्वतंत्र व्यक्ती असाल ती नक्कीच या पैकी एका पात्राला जोडू पाहते. ते नातं जोडले गेल्यास तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडून नवा दृष्टीकोन सापडू शकतो यात शंकाच नाही.
कर्ण,बीर्मष्मा ,कृष्णा ,अर्जुन, वेक्तीमहत्व,माझी,मत्रुबाशा,अशो दामाच्या दानशूरत्वाला तोड नाही हेच खरं ‘मृत्युंजय’ एवढी अमाप लोकप्रियता कुठल्याही मराठी कादबरीकाराच्या पहिल्याचे कादबरीला लाभलेली नाही.
भारताच्या राजकीय पुनरुत्थानाबरोबरच महाभारताचे आणि विशेषतः त्यातील प्रसंगांचे आणि व्यक्तिरेखाचे मूव्या व्यापक, मानवतावादी दृष्टिकोनातून साहित्यिक पुनरुज्जीवन झाले. कृतीपुत्र राधेयाविषयी तर विशेष आस्था व्यक्त झाली आणि कसुमाग्रजाच्या ‘कलिय सारइत्यी अनन्यसाधारण साहित्यकृतीचा लाम्ही मराठी साहित्याला सौच आस्थेतून झाला.

Related Posts

स्मरणगाथा

Dr. Sambhaji Vyalij
Shareसर्वांना परिचित असलेल्या लेखकाच्या अत्यंत रसाळ अशा शैलीत सांगितलेली आणि शेकडो नाट्यपूर्ण प्रसंगांनी नटलेली ही `स्मरणगाथा’ ही वाचीत असताना पानापानांतून...
Read More