Share

उबाळे प्रांजली मुकुंद विद्यार्थी निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव
लाल सूर्य या पुस्तकात आबासाहेबांचे संपूर्ण जीवन चरित्र आहे. त्यांचे शिक्षण कसं झालं ते लहानाचे मोठे कसे झाले .त्यांच्या घरी भगवान बाबा, वामनभाऊ,अशा मोठ्या संतांचे येणे जाणे .गरीब दलित त्यांच्या मुलांना राहण्याची जेवणाची सोय गरीब शेतकऱ्यांसाठी त्यांना शेतीला पाणीपुरवठा ताजनापूर लिफ्ट क्रमांक दोन याची सुविधा केली.

Related Posts

मनावर ठसे

Kalyani Pawar
Shareसंबंध आलेल्या प्रत्येक व्यक्तिचे आपल्या मनावर ठसे उमटले असतात. काही खोल, काही पुसटसे, काही रोमांचकारी, तर काही दर्दभरे. काही उदात्त...
Read More