Share

अतिशय प्रवाही आणि सुसूत्र लेखन, संवाद टवटवीत अन् वाचकाला बांधून ठेवणारे आहेत. अन् सर्वात महत्त्वाचे म्हणजे विषयाचे नाविन्य. बाकी कादंबरी उत्कृष्ट म्हणावी अशी. प्रत्येकाने आवर्जून वाचावी. एक आगळीवेगळी आणि चांगली कादंबरी वाचल्याचे समाधान वाचकाला नक्कीच मिळेल.

Related Posts

कामायनी

Gauri Sahane
Shareकामायनी – जयशंकर प्रसाद ‘कामायनी’ जयशंकर प्रसाद द्वारा रचित छायावादी युग का सर्वोत्तम और प्रतिनिधि हिंदी महाकाव्य है। इसे छायावाद...
Read More