प्रत्येक समाजाचे सांस्कृतिक वैभव दाखवणाऱ्या काही गोष्टी असतात. पु. ल. नी बटाटयाच्या चाळीतील इरसाल व्यक्तींना हाताशी धरून अक्षरशः चाळीची बखर लिहिली आहे. या बखरीने चाळीचे विश्वच उभे केले आहे. ज्यात सांस्कृतिक चळवळ, भ्रमणमंडळ, निष्काम साहित्यसेवा, गच्चीसह झालीच पाहिजे आदी १२ प्रकरणांचा समावेश आहे.
Previous Post
हृदयस्पर्शी Next Post
स्वप्नाकडून सत्याकडे Related Posts
ShareSoham Dhodapkar (STUDENT) B.Y.K.College of Commerce NASHIK. “छावा” ही प्रसिद्ध मराठी लेखक शिवाजी सावंत यांनी लिहिलेली एक ऐतिहासिक काल्पनिक कादंबरी...
Share‘भुरा’ हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधील प्रा. शरद बाविस्कर यांचे आत्मकथन आहे. धुळे जिल्ह्यातील रावेर या लहानशा खेड्यात एका कोरडवाहू शेतकऱ्याच्या...
ShareSurvase Asmita Gunvant (Student-SY BBA, MES Senior College Pune) नॉट विदाऊट माय डॉटर यामध्ये महत्वाची पात्रे मुडी , माहतोब आणि...
