प्रत्येक समाजाचे सांस्कृतिक वैभव दाखवणाऱ्या काही गोष्टी असतात. पु. ल. नी बटाटयाच्या चाळीतील इरसाल व्यक्तींना हाताशी धरून अक्षरशः चाळीची बखर लिहिली आहे. या बखरीने चाळीचे विश्वच उभे केले आहे. ज्यात सांस्कृतिक चळवळ, भ्रमणमंडळ, निष्काम साहित्यसेवा, गच्चीसह झालीच पाहिजे आदी १२ प्रकरणांचा समावेश आहे.
Previous Post
हृदयस्पर्शी Next Post
स्वप्नाकडून सत्याकडे Related Posts
Shareहे माझे आवडते पुस्तक आहे. प्राचीन काळी राजा शिवाजी महाराजांनी स्वराज्य बांधले आणि नंतर संभाजी महाराजांनी त्याचा विस्तार केला आणि...
Shareडॉ. सागर देशपांडे यांचे “दुर्दम्य आशावादी डॉ. रघुनाथ माशेलकर” हे चरित्रग्रंथ एक प्रेरणादायी दस्तावेज आहे. या पुस्तकात डॉ. रघुनाथ माशेलकर...
Shareअश्विनी विनायक चिकटे जयकर ज्ञानस्रोत केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. बिनपटाची चौकट- इंदुमती जोंधळे (आत्मचरित्र) बिनपटाची चौकट म्हणजे ‘पट नसलेली...
