धरणामुळे विस्थापित झालेल्या पूर्ण गावाचे व सरकारी उपेक्षेचे तसेच राजकीय धाकदपटशाहीचे बळी ठरलेल्या धरणग्रस्तांच्या जीवनाचे हृद्यविदारक चित्रण करण्यात लेखक यशस्वी झाला आहे .
छोटे-छोटे वाटणारे अनेक सरकारी निर्णय बर्याच सामान्य लोकांच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ घडवून आणतात व त्याचे बरेच दूरगामी परिणाम येणाऱ्या कित्येक पिढ्यांना भोगावे लागतात या विदारक वास्तवाची जाणीव खूप अस्वस्थ करून जाते .
दारिद्र्य-निराशा-अगतिकता यांच्या चक्रात अडकलेल्या धरणविस्थापितांच्या आयुष्याचे भेदकपणे अचूक चित्रण करणारी अशी दुसरी कादंबरी मराठी साहित्यविश्वात नसावी .
Previous Post
छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी Next Post
सुसूत्र लेखन Related Posts
ShareAmbekar Samartth Atul, Assistant Professor(samartthambekar15@gmail.com) Marathwada Mitra Mandal’s College of Commerce Pune. At other moments, the simplest ideas hold the...
Shareराष्ट्रासाठी आपल्या प्राण्यांच्या अंतिम श्वासापर्यंत झटत राहणाऱ्या ज्या महान व्यक्ती होऊन गेल्या त्यामध्ये क्रांतिवीर बाबाराव सावरकरांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल...
ShareAbout the Author Robert Kiyosaki is an entrepreneur, investor, and motivational speaker known for his expertise in personal finance and...
